फटाक्यांच्या विक्रीतून मिळणार्या महसुलाऐवजी फटाक्यांमुळे होणारे वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, अपघात आणि अनावश्यक व्यय यांचा विचार करून केंद्रशासनाने संपूर्ण देशात फटाक्यांवर कायमची बंदी आणण्याचा निर्णय त्वरित घ्यावा !

‘दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापार्यांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची खरेदी केली असेल, याची मला कल्पना आहे. पुढील ७ पिढ्यांचा विचार करता आता आपली थोडी हानी झाली तरी चालेल; पण पुढच्या पिढ्यांसाठी फटाक्यांवर बंदी आलीच पाहिजे, अशी मागणी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून केली आहे.’
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
अनधिकृत डोंगर कापणी केल्यास १ कोटी रुपयांपर्यंत दंड
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?