
पुणे – दळणवळण बंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार पूर्णपणे बंद असतांनाही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध उत्खनन आणि वाहतूक चालू असल्याचे समोर आला आहे. यावर कारवाई करत जिल्हा प्रशासनाकडून मे आणि जून या दोन मासांत १७ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे. प्रशासनाकडून संबंधितांवर केवळ दंडात्मक कारवाई करण्यात आली असून कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई करण्यात आलेली नव्हती. (पैसे भरल्याने अवैध कामे झाकून जातात, अशी गुन्हेगारांची मानसिकता झाल्यास त्याला प्रशासनाला उत्तरदायी धरायचे का ? – संपादक)
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !