नवी देहली – कोरोनामुळे देशात दळणवळण बंदी लागू केल्यामुळे बँकांकडून ए.टी.एम्.मध्ये रोख भरणा वेळेवर केला जाईल कि नाही, अशी भीती बँक खातेदारांच्या मनात आहे. याचसमवेत बँकांनी कामकाजाचा कालावधीही न्यून केला आहे. त्यामुळे भीतीमुळे खातेदारांनी गेल्या १५ दिवसांत बँकांतून तब्बल ५३ सहस्र कोटी काढले असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून पुढे आली. बँकांमधून काढण्यात आलेली ही रक्कम गेल्या १६ मासांतील उच्चांकी रक्कम ठरली आहे. दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक रोख रकमेलाच पसंती देत असल्याने त्यांनी खात्यातून पैसे काढण्यास प्राधान्य दिल्याचे सांगितले जात आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > कोरोनाच्या भीतीमुळे बँक खातेदारांनी १५ दिवसांत काढले ५३ सहस्र कोटी रुपये !
कोरोनाच्या भीतीमुळे बँक खातेदारांनी १५ दिवसांत काढले ५३ सहस्र कोटी रुपये !
नूतन लेख
अश्वगंधा औषधी वनस्पतीद्वारे कोरोनाचा विषाणू नष्ट होतो !
जळगाव येथे बँकेवर दरोडा घालून १७ लाखांची रोकड पळवली !
८८ टक्के बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या दृष्टीने भारत हा उत्पादन करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय !
कर्नाटकातील ३४ मंत्र्यांपैकी १६ मंत्र्याविरुद्ध फौजदारी प्रकरणे नोंद !
गोवा : मागील ९ वर्षे प्रत्येक आठवड्याला ५ महिला आणि लहान मुले अत्याचाराची शिकार
आग्रा येथे २ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त