
नवी देहली – कोरोनामुळे देशात दळणवळण बंदी लागू केल्यामुळे बँकांकडून ए.टी.एम्.मध्ये रोख भरणा वेळेवर केला जाईल कि नाही, अशी भीती बँक खातेदारांच्या मनात आहे. याचसमवेत बँकांनी कामकाजाचा कालावधीही न्यून केला आहे. त्यामुळे भीतीमुळे खातेदारांनी गेल्या १५ दिवसांत बँकांतून तब्बल ५३ सहस्र कोटी काढले असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून पुढे आली. बँकांमधून काढण्यात आलेली ही रक्कम गेल्या १६ मासांतील उच्चांकी रक्कम ठरली आहे. दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक रोख रकमेलाच पसंती देत असल्याने त्यांनी खात्यातून पैसे काढण्यास प्राधान्य दिल्याचे सांगितले जात आहे.
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
Trinamool Congress Bank Accounts : तृणमूल काँग्रेसची तीन बँक खाती गोठवली !
Pakistani ‘Grooming Gangs’: २ लाखांहून अधिक ब्रिटीश मुलींवर बलात्कार करणारे ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान !
मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिरात २ प्राचीन ऐतिहासिक ताम्रपट मिळाले !
ग्राहकांना प्रतिदिन मिळणार अधिकाधिक २०० लिटर डिझेल !
ATM Cash Crisis : ए.टी.एम्.मधील रोख रकमेच्या पुरवठ्याच्या समस्येची केंद्र सरकारकडून गंभीर नोंद : बँकांकडून अहवाल मागवला