मंदिरांवर आधारित विलक्षण अर्थव्यवस्था !
मंदिरांवर आधारित अर्थव्यवस्था भारतात पूर्वापार आहे. एक मंदिर केवळ काही लोकांचाच नाही, तर लाखो लोकांचा उदरनिर्वाह वहाते.
मंदिरांवर आधारित अर्थव्यवस्था भारतात पूर्वापार आहे. एक मंदिर केवळ काही लोकांचाच नाही, तर लाखो लोकांचा उदरनिर्वाह वहाते.
दक्षिणेकडील मंदिरे ज्यामध्ये रामेश्वरम् येथे सर्वांत महत्त्वाचा विधी करणारे पुजारी हे रानडे आहेत. उत्तर भारतातील उज्जैन येथील महाकाल ज्योतिर्लिंगाचे पुजारी कराडकर, तर प्रयागराज येथील श्राद्धादी धार्मिक विधी करणारे पुजारी आहेत पित्रे !
भारतभरातील अनुमाने ९ लाख मंदिरांपैकी ४ लाखांहून अधिक मंदिरे ही राज्य सरकारांच्या नियंत्रणाखाली आहेत.
काही वर्षांपूर्वी हिंदु धर्म, संस्कृती, सभ्यता, स्त्रिया यांच्या रक्षणासाठी हिंदूंना साद घातल्यास काही जागृत हिंदूंचा अपवाद वगळता कुणी त्याकडे वळायचेच नाही. हिंदूंना त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव करून दिल्यावरही हिंदु जनसमुहातील काही मोजकेच हिंदू पुढे यायचे.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी भारतात आणि विदेशात संघर्ष केला. भारतात ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष चालू असतांना विदेशात जाऊन लढा उभारणे मोठे जोखमीचे काम होते. अशा वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या कार्यातील वैशिष्ट्यपूर्ण भाग येथे पाहूया.
अनेक प्रश्न अनुत्तरित ! भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने या समस्या समूळ नाहीशा करून भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारत एक जागतिक महाशक्ती, समृद्ध आणि संपन्न देश अन् सुराज्य साकार झालेले राष्ट्र करण्याचा दृढनिश्चय करूया !
‘सनातनच्या आश्रमांमध्ये युवा साधक आणि साधिका कशा प्रकारे घडतात ?’, याविषयीचे शब्दचित्रण येथे केले आहे. त्यातून सर्वांनाच दिशा मिळेल.
लष्कर-ए-तोयबाच्या म्होरक्याने मशिदीत शस्त्रे ठेवण्याविषयी सांगितले, ‘इस्लाम मुजाहिदींना (लढणार्यांना) मशिदीमध्ये शस्त्रे ठेवण्याची अनुमती देते.’
अक्षय्य तृतीया सण आला की, प्रत्येक हिंदु धर्मीय दान-धर्म करण्याचा पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा पाळण्याचा आणि सोने-नाणे खरेदी करण्याचा हक्काचा काळ समजतो.