मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगत विवाह केलेल्या हिंदु तरुणीचा विवाहानंतर ३ मासांत संशयास्पद मृत्यू

लव्ह जिहादविरोधी कायद्याला विरोध करणारे निधर्मीवादी अशा घटनांविषयी तोंड का उघडत नाहीत ?

मुझफ्फरपूर (बिहार) येथे विद्यार्थिनीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार

सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शिकवणी वर्गाला जाणार्‍या एका विद्यार्थिनीचे ५ जणांनी चारचाकीतून अपहरण करून जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा न नोंदवल्याने मिळालेल्या जामिनानंतर त्याच्याकडून पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार !

बाल कल्याण समितीच्या दबावानंतर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला.

बदायू (उत्तरप्रदेश) येथे अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवावे ! – डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

मेहबूब शेख हाही पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय यांच्यावर दबाव आणत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवावे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

बलात्कार्‍यांना शिक्षा !

भारत मुळात महिलांचा सन्मान करणारा देश आहे. महिलांच्या शीलरक्षणाची आमची परंपरा आहे. पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणापोटी, दूरचित्रवाहिन्यांच्या प्रभावाखाली राहिलेली आजची पिढी भरकटलेली असली, तरी आता तो काळ मागे पडत चालला आहे, हेच या प्रकरणातून दिसून येते.

हिंदु असल्याचे सांगत हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

एखाद्या मुलीवर प्रेम करण्यासाठी खोटे नाव आणि धर्म सांगण्याची आवश्यकता का भासते ? याचे उत्तर तथाकथित निधर्मीवादी देतील का ?

पीडित महिलेवर बहिष्कार टाकणार्‍या गावांवर प्रशासक नेमा !

गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका महिलेवर वर्ष २०१५ मध्ये ४ जणांनी दोन वेळा सामूहिक बलात्कार केला.

वर्ष २०२० मध्ये बांगलादेशात १४९ हिंदूंच्या हत्या, तर २ सहस्र ६२३ हिंदूंचे धर्मांतर

भारतात अशा प्रकारची एकही घटना अल्पसंख्यांक धर्मियांच्या संदर्भात घडत नाही, उलट अल्पसंख्यांक धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणे, त्यांच्या मंदिरांची आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे, लव्ह जिहाद आदी घटना घडतात.

केरळमध्ये अल्पवयीन आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !