बेंगळुरू येथे ६२ वर्षीय पुजार्‍याकडून १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार

प्रसारमाध्यमांनी हे वृत्त ठळकपणे प्रसारित केले; मात्र जेव्हा मौलवी, पाद्री यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाते, तेव्हा हीच प्रसारमाध्यमे ती वृत्ते दडपून स्वतःचा ढोंगी निधर्मीवाद दाखवून देतात !

वासनांध धर्मांधांचे ढोंग जाणा !

‘लव्ह जिहाद’ एक राजकीय स्टंट आहे. मी मुसलमान तरुणांना आवाहन करतो की, छळापासून वाचायचे असेल, तर त्यांनी हिंदु तरुणींना बहीण मानावे, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन यांनी लव्ह जिहादविरोधी कायद्यापासून वाचण्यासाठी केले.

‘लव जिहाद’विरोधी कानून के छल से बचने के लिए मुसलमान लडके हिन्दू लडकियों को बहन मानें ! – सपा के नेता एस.टी. हसन

धर्मांधों का ढोंग !

धर्मांधाकडून हिंदु मुलीला विवाहाचे आमीष दाखवून ५ वर्षे लैंगिक अत्याचार

यातून हिंदु मुलींचे लव्ह जिहादविषयी प्रबोधन करणे किती महत्त्वाचे आहे आणि लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायद्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! प्रेमाच्या नावाखाली धर्मांध कसे फसवतात हे आतातरी हिंदु मुलींनी लक्षात घेणे आवश्यक आहे !

पाकिस्तानमध्ये आता बलात्कार्‍याला नपुंसक करण्यात येणार

पाकिस्तान असे करू शकतो, तर भारत का नाही ? १३० कोटी लोकसंख्या असणार्‍या भारतात प्रतिदिन अनेक महिलांवर बलात्कार केले जातात, त्यानंतर त्यांच्या हत्याही होत असतात. असे असतांना भारताने आतापर्यंत अशी शिक्षा करण्याचा कायदा का केला नाही ?

अलवर (राजस्थान) येथे विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून चित्रीकरण

मुलीचे तोंड दाबून दुचाकीवर बलपूर्वक बसवून तिला घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ‘या घटनेविषयी कुणाला सांगितल्यास वडिलांना ठार मारू’, अशी धमकीही आरोपींनी तिला दिली.

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा ! – हिंदु जनजागृती समिती

मुळात हिंदु संघटनांना अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

पुण्यात महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग करून आत्महत्येचा प्रयत्न करणारा शिपाई बडतर्फ

असे वासनांध पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

महिलांना साहाय्य करण्यासाठी गोव्यात पोलिसांची व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन

महिलांच्या साहाय्यासाठी पोलीस खात्याने १०९१ हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक कार्यान्वित केला आहे.

लव्ह जिहाद’च्या विरोधातील कायद्यामुळे हिंसाचार आणि खून यांना आळा बसेल !   प्रा. प्रजल साखरदांडे, इतिहास अभ्यासक

लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करणे, ही शासनाची चांगली चाल आहे.