आता निधर्मीवादी गप्प का ?
साजिद आणि वाजिद या संगीतकार बंधूंपैकी दिवंगत वाजिद खान यांची पारशी पत्नी कमलरुख खान यांनी त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला होता, अशी माहिती देत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे समर्थन केले आहे.
साजिद आणि वाजिद या संगीतकार बंधूंपैकी दिवंगत वाजिद खान यांची पारशी पत्नी कमलरुख खान यांनी त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला होता, अशी माहिती देत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे समर्थन केले आहे.
वर्ष २०१५ पासून महाराष्ट्रातून २६ सहस्रांहून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. यांपैकी महिला आणि मुली हरवल्याचे प्रमाण २१ सहस्रांहून अधिक आहे. यात गत ४ ते ६ वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
पीडित महिलेने तिला सलमान नावाच्या तरुणाने उमेश असे हिदु नाव सांगत प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह केला आणि नंतर धर्मांतरासाठी त्रास देत असल्याची तक्रार केली. त्यानंतर मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
धर्मांधांच्या विरोधात कायदा म्हणजे ‘छळ’ असे समजणारे धर्मांध नेते ! धर्मांधांच्या विरोधात कायदा केला, तर त्यांच्यावर वचक बसवता येऊ शकतो, हेच यातून लक्षात येते. तरीही यावर समाधानी न रहाता हिंदूंनी सतर्क राहून हिंदु तरुणींचे रक्षण केले पाहिजे !
इंडोनेशियामध्ये एका लहान मुलावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाला सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे १४६ फटके मारण्याच्या शिक्षेची कार्यवाही करण्यात आली. शरीयत कायद्यानुसार त्याला ही शिक्षा करण्यात आली.
प्रसारमाध्यमांनी हे वृत्त ठळकपणे प्रसारित केले; मात्र जेव्हा मौलवी, पाद्री यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाते, तेव्हा हीच प्रसारमाध्यमे ती वृत्ते दडपून स्वतःचा ढोंगी निधर्मीवाद दाखवून देतात !
‘लव्ह जिहाद’ एक राजकीय स्टंट आहे. मी मुसलमान तरुणांना आवाहन करतो की, छळापासून वाचायचे असेल, तर त्यांनी हिंदु तरुणींना बहीण मानावे, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन यांनी लव्ह जिहादविरोधी कायद्यापासून वाचण्यासाठी केले.
यातून हिंदु मुलींचे लव्ह जिहादविषयी प्रबोधन करणे किती महत्त्वाचे आहे आणि लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायद्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! प्रेमाच्या नावाखाली धर्मांध कसे फसवतात हे आतातरी हिंदु मुलींनी लक्षात घेणे आवश्यक आहे !