‘एस्आयटी’कडून १७ जणांचे अन्वेषण !
चौकशीत लिपिकांनी अत्याचाराची माहिती मुख्याध्यापकांना दिली नसल्याचे आढळून आले आहे.
चौकशीत लिपिकांनी अत्याचाराची माहिती मुख्याध्यापकांना दिली नसल्याचे आढळून आले आहे.
शिक्षण क्षेत्राला कलंक असलेले शिक्षक ! अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करायला हवी !
बलात्कार रोखायचे असतील, तर बलात्कार्यांना तात्काळ फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते !
आसाम येथील अल्पवयीन हिंदु मुलीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण
धर्मांध मुसलमानांमध्ये भाजप आणि हिंदुद्वेष किती ठासून भरला आहे, हे लक्षात येते ! असे देशाशी एकनिष्ठ राहून हिंदूंशी कधीतरी नीट वागतील का ?
महाराजांनी राझांचा पाटील याचे हात पाय कापून जसा चौरंग केला होता, तसेच याविषयी केले पाहिजे, असे मत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत व्यक्त केले.
या निवेदनात बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली. या प्रसंगी ‘महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिल’चे सदस्य ज्येष्ठ अधिवक्ता मोतीसिंगजी मोहता, उपाध्यक्ष नरेंद्र बेलसरे, सचिव दुष्यंत धोत्रे उपस्थित होते.
कंत्राटी कर्मचार्यावर कारवाईच्या मागणीसाठी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या दालनासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अ.भा.वि.प.) २२ ऑगस्ट या दिवशी घोषणा देत ‘ठिय्या आंदोलन’ केले. या वेळी हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.
येथे २० वर्षांच्या मुलाच्या समोरच त्याच्या ४० वर्षीय आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमध्ये २ महिलांनी बलात्कार्यांना साहाय्य केले.
चित्रपटसृष्टीद्वारे जनतेचे प्रबोधन शून्य आणि विकृती अन् अनैतिकताच अधिक असल्याने अशा चित्रपटसृष्टीवर बंदीच घातली पाहिजे ! आता महिला आयोग, तसेच महिलावादी संघटना गप्प का ?