चंद्रपूर येथे शिक्षिकेच्या विनयभंगाप्रकरणी बीआयटी अभियांत्रिकीच्या २ प्राचार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
प्राचार्यांनी शिक्षिकेचा विनयभंग करणे म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्यासारखेच होय ! अशा वासनांधांना बडतर्फच करायला हवे !
प्राचार्यांनी शिक्षिकेचा विनयभंग करणे म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्यासारखेच होय ! अशा वासनांधांना बडतर्फच करायला हवे !
या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिकेने तक्रार दिली होती. १७ जानेवारी २०२० या दिवशी आरोपी अविनाशने त्यांना एका ‘व्हॉट्सॲप’वर व्हिडिओ पाठवला होता.
विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह शब्दांत संवाद साधल्याचे प्रकरण
समाज रसातळाला जात असल्याचे उदाहरण ! समाजाला नीतीवान बनवायचे असेल, तर समाजाला धर्मशिक्षण देणेच आवश्यक आहे !
असे पोलीस काय कामाचे ? गृहमंत्रीपद सांभाळणार्या मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी !
अशाने महिलांच्या सुरक्षिततेविषयी जनमानसात प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिकच आहे !
अशा वासनांधांना कठोर शिक्षा करायला हवी तरच ते असा गुन्हा करण्यास धजावणार नाहीत !
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी एका युवतीला स्नानगृहात गेल्यावर स्नानगृहाच्या भिंतीवर चढून डोकावून पहात असल्याने एक धर्मांधाला अटक करून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आणि या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवत १ वर्षांची शिक्षा सुनावली.
अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात, पाय तोडण्याच्या किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याच्या शिक्षेची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक
अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात, पाय तोडण्याच्या किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याच्या शिक्षेची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !