बडतर्फ पोलिसाच्या टोळीकडून ५ कोटी ४० लाख रुपयांची लूट !

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील प्रकार !

शीव (मुंबई) येथील मानव सेवा संघाच्या आश्रमाच्या तिजोरीतील पैसे गायब !

येथील मानव सेवा संघ या अनाथाश्रमाला येणार्‍या देणगीतील सुमारे ३६ लाख रुपये चोरीला गेले आहेत.या आश्रमात काम करणार्‍या एका रोखपालाने टप्प्याटप्प्याने ही रक्कम गायब केल्याचा संशय आहे.

सातारा जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या घटनांचे अन्वेषण प्राधान्याने करून चोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करा !

चोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे सर्व खटले द्रुतगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मुंबईत घरफोडी करणार्‍या टोळीचा प्रमुख असलेल्या बांगलादेशी घुसखोरासह ६ धर्मांधांना अटक !

घुसखोर घुसखोरी करून गुन्हेगारी कृत्ये करतात आणि ते पोलिसांना गुंगारा देऊन पळूनही जातात, हे पोलिसांना अत्यंत लज्जास्पद ! असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात सेवाश्रम मंदिरात वृद्ध महिला पुजार्‍याची चोरीच्या उद्देशाने हत्या

बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !

अकोला येथे ४८ ट्रक गहू गायब प्रकरणात तत्कालीन उपजिल्हाधिकार्‍यांसह ७ आरोपींना शिक्षा !

सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी असलेले ४८ ट्रक धान्य वर्ष  १९९९ मध्ये गायब झाले होते. घडलेल्या या प्रकरणाचा २४ वर्षा नतर निकाल लागला असून दोषी आढळलेल्या तत्कालीन निवासी ७ शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

मंगळुरू (कर्नाटक) येथे सोनसाखळी चोरणार्‍या अली आणि जमीर यांना अटक !

देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत ! अशांना कुणी शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

घड्याळ चोरीच्या संशयातून मुलाला मदरशात अर्धनग्न करून मारहाण !

अशी हिंसक कृत्ये होणार्‍या मदरशावर बंदीच आणायला हवी !

गोवा : म्हापसा येथील श्री बोडगेश्वर देवस्थानातील पादुकांची पेटी फोडणारे २ चोरटे गजाआड !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! रात्री मंदिरांची राखण करायची सोडून झोपलेल्या सुरक्षारक्षकांवरच कारवाई व्हायला हवी !

पुत्तुरु (कर्नाटक) येथे चोरीच्या प्रकरणातील दोघा चोरट्यांना अटक

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !