Telangana Holi Islamists Attack : तेलंगाणामध्ये होळी साजरी करणार्‍या हिंदूंवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेचचच हिंदूंवर आक्रमण करण्याच्या घटना चालू झाल्या, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंनी लक्षात घ्यावे !

चोरी करणार्‍या भावाला सोडवण्यासाठी बहिणीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी तरुणीला रुग्णालयात भरती करून तिच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला.

डोंबिवली येथे अनधिकृत इमारतींना चोरून नळजोडणी देणारा अटकेत

चोरीच्या नळजोडण्या देत असल्याच्या तक्रारी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे आल्या होत्या. अनधिकृत इमारतीला पाणी देतांना त्याला रंगेहातच पकडण्यात आले. पथकाने जाधव याचे नळजोडणीचे सामान, अवजारे जप्त केली.

वीर संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळ परिसरातील पथदीप गेले चोरीला !

माण तालुक्यातील कारखेल येथे वीर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. काही दिवसांपूर्वी या समाधी परिसरातील हायमास्टचे पथदीप चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

ठाकुर्ली (डोंबिवली) येथील गावदेवी मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरीला !

ठाकुर्ली जवळील कचोरे गाव भागातील गावदेवी मंदिरात चोरी झाली आहे. २ अज्ञात चोरट्यांनी दुपारी २ वाजता मंदिरात जाऊन देवीच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बंदिस्त झाला आहे.

मकोका लावलेल्या आंबिवलीच्या इराणी वस्तीमधील १० जणांची पुराव्यांअभावी मुक्तता !

साध्या गुन्ह्यातही आवश्यक ते पुरावे गोळा करू न शकणारे पोलीस त्यांच्याविषयी संशयाला जागा ठेवतात !

बडतर्फ पोलिसाच्या टोळीकडून ५ कोटी ४० लाख रुपयांची लूट !

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील प्रकार !

शीव (मुंबई) येथील मानव सेवा संघाच्या आश्रमाच्या तिजोरीतील पैसे गायब !

येथील मानव सेवा संघ या अनाथाश्रमाला येणार्‍या देणगीतील सुमारे ३६ लाख रुपये चोरीला गेले आहेत.या आश्रमात काम करणार्‍या एका रोखपालाने टप्प्याटप्प्याने ही रक्कम गायब केल्याचा संशय आहे.

सातारा जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या घटनांचे अन्वेषण प्राधान्याने करून चोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करा !

चोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे सर्व खटले द्रुतगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मुंबईत घरफोडी करणार्‍या टोळीचा प्रमुख असलेल्या बांगलादेशी घुसखोरासह ६ धर्मांधांना अटक !

घुसखोर घुसखोरी करून गुन्हेगारी कृत्ये करतात आणि ते पोलिसांना गुंगारा देऊन पळूनही जातात, हे पोलिसांना अत्यंत लज्जास्पद ! असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?