
जो माणूस स्वतःच स्वतःची घृणा करतो, ‘त्याच्या पतनास आरंभ झाला’, असे समजावे आणि राष्ट्रालाही हेच सूत्र लागू आहे. स्वतःच स्वतःची घृणा न करणे, हेच आपले पहिले कर्तव्य होय; कारण आपल्याला जर उन्नत व्हायचे असेल, तर प्रथम आपण स्वतःवर विश्वास आणि मग ईश्वरावर विश्वास ठेवला पािहजे. – स्वामी विवेकानंद
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !