![]() ‘मातृभूमी हा स्वामी विवेकानंदांच्या प्रेमाचा एकमेव विषय असायचा. नाजूक घंटिकेतून सूक्ष्म आंदोलनानेसुद्धा ध्वनी निघावा, त्याप्रमाणे मातृभूमीविषयीची सूक्ष्म वेदनाही त्यांच्या हृदयाच्या तारा छेडीत असे.’ – भगिनी निवेदिता (‘स्व’-रूपवर्धिनी’चा वार्षिक विशेषांक) |

निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !