आत्मसंयम

आत्मसंयम

ही जाणीव असू द्या की, एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे, हे पाप होय. हे पाप कधीही करू नका. अशा गोष्टी ऐकणे, हेही महापाप आहे. मनामध्ये पुष्कळशा गोष्टी उद्भवतील; पण त्या सर्वच व्यक्त कराल…

संसार करत असतांना चित्त (अंतर्मन) ईश्वराच्या ठिकाणी ठेवावे !

संसार करत असतांना चित्त (अंतर्मन) ईश्वराच्या ठिकाणी ठेवावे !

‘कासवी पाण्यात पोहत असते; परंतु तिचे चित्त कुठे लागलेले असते, ठाऊक आहे का ? तिचे चित्त ज्या ठिकाणी तिची अंडी असतात, त्या किनार्‍याकडे असते.

संसारात कसे रहावे ?

संसारात कसे रहावे ?

‘सर्व कामे करावीत; परंतु चित्त परमेश्वराच्या ठिकाणी ठेवावे. बायको, पोरे आणि आई-वडील सर्वांना घेऊन रहा अन् त्यांची सेवा करा. त्यांच्याशी असे वागा की, जणू ते तुमचे किती आपले आहेत…

भक्तीमार्ग अधिक सोपा !

भक्तीमार्ग अधिक सोपा !

‘शुद्ध ज्ञान आणि शुद्ध भक्ती एकच. शुद्ध ज्ञान साधकाला ज्या ठिकाणी नेऊन पोचवते, त्याच ठिकाणी शुद्ध भक्तीही त्याला नेऊन पोचवते. भक्तीमार्ग अधिक सोपा मार्ग आहे.

भक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व !

भक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘भक्ती, म्हणजे भगवंताविषयी अनन्य प्रेम. पत्नीला पतीविषयी जसे प्रेम वाटते तसे. भगवंताविषयी शुद्ध भक्ती लाभणे फार कठीण ! अशा भक्तीने माणसाचे मन, प्राण सर्वस्वी भगवंतामध्ये विलीन होऊन जातात.’….

‘सोऽहम्’ (मी तोच आहे) भाव हानीकारक का ?

‘सोऽहम्’ (मी तोच आहे) भाव हानीकारक का ?

‘ज्ञानयोगी म्हणतो, ‘सोऽहम्’ (मी तोच आहे); परंतु जोपर्यंत देहात्मबुद्धी आहे, तोपर्यंत हा ‘सोऽहम्’भाव हानीकारक आहे. त्याने उन्नती होत नाही; उलट अधःपतनच होते. ‘सोऽहम्’, असे म्हणणारा माणूस स्वतःला आणि…

भक्तीमार्ग अधिक सोपा !

भक्तीमार्ग अधिक सोपा !

‘शुद्ध ज्ञान आणि शुद्ध भक्ती एकच. शुद्ध ज्ञान साधकाला ज्या ठिकाणी नेऊन पोचवते, त्याच ठिकाणी शुद्ध भक्तीही त्याला नेऊन पोचवते. भक्तीमार्ग अधिक सोपा मार्ग आहे. ज्ञान-विचार हा जणू पुरुष आहे.

कलियुगात ‘ज्ञानयोग’ कळण्यास कठीण का ?

कलियुगात ‘ज्ञानयोग’ कळण्यास कठीण का ?

‘कलियुगात ‘ज्ञानयोग’ फार कठीण आहे. एक तर जीव पूर्णपणे अन्नावर अवलंबून आहे. त्याचे आयुष्यही फार अल्प आहे, तसेच देहात्मबुद्धी काही केल्या जात नाही आणि ती नष्ट झाल्याविना ब्रह्मज्ञान अगदी अशक्य आहे.’

भगवंताप्रत पोचण्यासाठी योग्य मार्ग (साधना) हवा !

भगवंताप्रत पोचण्यासाठी योग्य मार्ग (साधना) हवा !

‘भगवंताप्रत पोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत. जितकी मते, तितके मार्ग; परंतु प्रत्येकाचे मत एक आहे. जसे कालीमंदिरात येऊन पोचण्याकरता कित्येक मार्ग आहेत तसे; पण हे मानावे लागेल की, काही मार्ग स्वच्छ आहेत आणि काही घाणेरडे. स्वच्छ मार्गावरून जाणेच केव्हाही चांगले.’

मानवसुलभ दोष आणि दुर्बलता नाहीशी होण्यासाठी अंतरंगातील दिव्यभाव वृद्धींगत होणे महत्त्वाचे !

मानवसुलभ दोष आणि दुर्बलता नाहीशी होण्यासाठी अंतरंगातील दिव्यभाव वृद्धींगत होणे महत्त्वाचे !

‘जेव्हा फुलापासून फळ धरायला लागते, तेव्हा फुलाच्या पाकळ्या आपोआपच गळून पडतात. त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्या आतील दिव्यभाव वृद्धींगत होईल, तेव्हा तुमचे सर्व मानवसुलभ दोष आणि दुर्बलता आपोआप नाहीशी होतील.’