स्वामी विवेकानंद यांचे विचार दूरदर्शी !

स्वामी विवेकानंद यांचे विचार दूरदर्शी !

वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात पराभव पत्करावा लागला; म्हणून देशात जी मरगळ आली होती, ती स्वामी विवेकानंद यांच्या देश आणि परदेशात दिलेल्या तेजस्वी भाषणांच्या प्रभावाने लयास गेली अन् देशात नवचैतन्याचे वारे वाहू लागले.

पाश्चात्त्य देशांची स्थिती !

पाश्चात्त्य देशांची स्थिती !

‘आज अवघे पाश्चात्त्य जगत जणू काही ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहे. उद्या त्याचा स्फोट होऊन त्याचे तुकडे तुकडे उडू शकतील. आशियाने सभ्यतेचे बीजारोपण केले…

देशाची प्रगती होण्यासाठी…

देशाची प्रगती होण्यासाठी…

‘या, माणूस व्हा ! आपल्या छोट्याशा डबक्यातून बाहेर या आणि पहा, अन्य देश कसे प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे जात आहेत. माणसावर तुमचे प्रेम आहे का ?

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

विदेशी विजेत्यांनी शेकडो वर्षे गरीब हिंदूंना पायाखाली तुडवले आणि याचा परिणाम हाच झाला की, ‘आपण माणूस आहोत’, हेही भारतातील गरीब लोक विसरून गेले.

हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !

हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !

‘जडवादी शक्तींचे केंद्रस्थान बनलेला युरोप स्वतःची आजची भूमिका पालटून अध्यात्माला स्वतःच्या जीवनाचा आधार बनवणार नसेल, तर ५० वर्षांच्या आत तो धुळीला मिळेल आणि उपनिषदांत सांगितलेला धर्मच युरोपला वाचवू शकेल.’ 

हिंदु धर्माची महानता !

हिंदु धर्माची महानता !

आमच्या मातृभूमीत अजूनही हिंदु धर्माचा आणि आध्यात्मिकतेचा जो प्रवाह वहात आहे, त्याला आजही पूर येऊन, तो समस्त जगाला भरून पाश्चात्त्य आणि अन्य जातींनाही नवीन जीवन देऊ शकेल.’  

हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !

हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !

‘हे नीट लक्षात ठेवा की, तुम्ही जर धर्म सोडून देऊन, जडाला (भौतिक गोष्टींना) सर्वस्व मानणार्‍या पाश्चात्त्य सभ्यतेच्या मागे धावाल, तर ३ पिढ्यांतच तुम्ही नष्ट होऊन जाल.

हिंदु धर्म अस्तित्वात असण्यामागील कार्यकारण

हिंदु धर्म अस्तित्वात असण्यामागील कार्यकारण

अजूनही शिकवण्यासारखे आमच्याजवळ काहीतरी आहे आणि एवढ्याचसाठी शेकडो वर्षांच्या अत्याचारांतून अन् जवळजवळ सहस्र वर्षांच्या विदेशी राज्यकर्त्यांच्या जुलूमांतून निभावून आमची हिंदु जात अजूनही जिवंत आहे

भारतीय विचार, आचार, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे महत्त्व !

भारतीय विचार, आचार, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे महत्त्व !

‘अनेकांच्या दृष्टीला भारतीय विचार, भारतीय प्रभा, आचार–व्यवहार, तत्त्वज्ञान आणि साहित्य प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटते; परंतु तेथेच न थबकता ते जर त्यांचे नेटाने अध्ययन करतील…