स्वामी विवेकानंद यांचे विचार दूरदर्शी !
वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात पराभव पत्करावा लागला; म्हणून देशात जी मरगळ आली होती, ती स्वामी विवेकानंद यांच्या देश आणि परदेशात दिलेल्या तेजस्वी भाषणांच्या प्रभावाने लयास गेली अन् देशात नवचैतन्याचे वारे वाहू लागले.