स्वामी विवेकानंद यांचे काही विचार
आज आपल्या देशाची उन्नती करण्याकरता सुसंस्कृत माणसांची आवश्यकता आहे. केवळ सुशिक्षित असणे व्यर्थ आहे.
आज आपल्या देशाची उन्नती करण्याकरता सुसंस्कृत माणसांची आवश्यकता आहे. केवळ सुशिक्षित असणे व्यर्थ आहे.
१. जी गोष्ट दुसर्याने करू नये, असे आपल्याला वाटते, ती गोष्ट आपण दुसर्याच्या संदर्भात करू नये…..
या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रतिमा पूजन, विविध कार्यक्रम, उपक्रम, व्याख्याने, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. याचसमवेत सांगली, विश्रामबाग आणि मिरज या नगरातील मुख्य चौकामध्ये पथनाट्य सादर करण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रीय युवा दिवस’ अर्थात् स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने नुकतेच ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
विवेकानंदांचा भारतीय अध्यात्मावर श्रद्धा असलेला विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा मानवतावाद, त्याचे वैश्विक सत्य, धर्माची ओळख करून देणारे तत्त्वज्ञान आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण देणारे, ते खरे शिक्षण !
आज स्वामी विवेकानंद यांची आज जयंती (दिनांकानुसार) !
‘तरुणांनो, जर हे राष्ट्र जिवंत रहावं अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले असले पाहिजे.’ -स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारत सरकारने वर्ष १९८४ पासून प्रतिवर्षी ‘१२ जानेवारी’ हा दिवस ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. गेल्या ३६ वर्षांपासून हा दिवस शासकीय पातळीवरून देशभर साजरा केला जातो.
१२ जानेवरीला युवक दिन आणि स्वामी विवेकानंद जयंती यांनिमित्त अभाविपच्या वतीने भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अभाविपच्या मडगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी यंदा दामोदर साल कोंब येथे हा कार्यक्रम साजरा केला
‘सद्यःकाळात श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सिंहगर्जनेने कथन करा ! त्याचे बासरीवादन आणि अन्य लीला सांगून राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण होत नाही.