३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा !
तहसीलदारांच्या वतीने वसंत उगले आणि पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी निवेदन स्वीकारले.
तहसीलदारांच्या वतीने वसंत उगले आणि पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी निवेदन स्वीकारले.
रूपी बँकेचे प्रशासक गुंतवणूकदारांना विश्वासात न घेता परस्पर व्यवहार करीत असल्याचा आरोप ‘ग्रुप ऑफ पीपल वर्क’ या संघटनेने पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर रूपी बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत आहे.
कोल्हापूर येथून सावंतवाडीला साहित्य घेऊन आलेल्या टेम्पोचालकावर शहरातील जिमखाना मैदानाजवळ दोघा अज्ञातांनी चाकूने आक्रमण करून त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेत टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) हे गंभीर घायाळ झाले.
निर्यातक्षम आंबा बागांची ‘हॉर्टीनेट’द्वारे मँगोनेट या संगणकीय प्रणालीवर नोंदणी ३१ मार्च २०२१ पर्यंत करता येणार असून संबंधित आंबा बागायतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.
करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी, श्री जोतिबादेव, श्री दत्त भिक्षालिंग स्थानासह सर्व मंदिरांतील दर्शन वेळेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. ११ डिसेंबरपासून त्याची कार्यवाही चालू झाली आहे.
हिंदूंनो, धर्मांधांची क्रूर आणि विकृत मानसिकता जाणा अन् त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात आपल्या मुली अडकू नयेत, यासाठी मुलींना वेळीच सावध करा !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये संचारबंदी कायम आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.
गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात येऊनही गोवंशियांची अवैध वाहतूक होते, हे लज्जास्पद आहे ! कायद्याची कठोर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.
स्वराज्य निर्माण करण्याच्या कार्यात वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली.
वखारभाग येथील शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने दीपावलीच्या निमित्ताने भव्य किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना नुकतेच भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.