नसरापूर येथील पीडितेला न्याय मिळवण्यासाठी आज पुणे येथे मेणबत्ती मोर्चा !
नसरापूर परिसरात १ मे या दिवशी ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने ४ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या अमानवीय अत्याचाराच्या निषेधार्थ १० मे या दिवशी एका शांततामय मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलिसांनी २ हिंदु साधूंना जमावाच्या हाती दिले, तसे आरोपीला पोलीस जमावाच्या स्वाधीन करणार का ?
मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘नसरापूर प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर मृत्युदंड व्हावा, अशी मागणी करू.’’ न्यायव्यवस्थेनेच त्या भीमराव कांबळेला (आरोपीला) २ वेळेला अटक होऊनही जामिनावर सोडले होते ना ?
Corporate Jihad – What’s the Truth ? : जिहाद्यांची मानसिकता मोडून काढण्याचा उपस्थितांचा निर्धार !
कॉर्पोरेट जिहादचे सूत्र संसदेत मांडून आस्थापनांसाठी नियम-अटी करणार ! – प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप
लबाड लांडगं ढोंग करतंय… !
दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या एका चित्रपटात एक गाणे होते, जे एकेकाळी पुष्कळ गाजले होते, ‘लबाड लांडगं ढोंग करतंय, लगीन करायचं सोंग करतंय, ढोंग करतंय.’ गेल्या आठवड्यातील ३ बातम्या वाचून मला नेमके हे गाणे आठवले.
गोव्याला समृद्ध प्राचीन संस्कृती लाभली आहे ! – सौ. शेफाली वैद्य
गोवा ही मंदिरांची भूमी आहे. मानवी इतिहासातील सहस्रो वर्षांपूर्वीची अत्यंत प्रगत, समृद्ध संस्कृती गोव्याला लाभली आहे.
रथ सहस्ररश्मीचा (सहस्रकिरणांचा) !
ब्रिटीश काळात वर्ष १९०३ मध्ये मंदिराच्या गर्भगृहात भरलेली वाळू स्थैर्यासाठी वापरली गेली होती. ती वाळू अनुमाने १२२ वर्षांनंतर आता भारतीय पुरातत्व विभागाने टप्प्याटप्प्याने काढण्याची प्रक्रिया चालू केली आहे.
मतदानाच्या वेळी स्वच्छ राजकारणाची चाड असलेल्या मतदारांनी करायची कृती !
‘स्वच्छ राजकारणाची चाड असलेल्या मतदारांनी अशा संधीसाधू, तोंडाळ, जातीयवादी उमेदवारांना नाकारणे’, मग तो त्यांच्या आवडत्या पक्षाचा का असेना ! त्यासाठी अपराधी वाटण्याचे काहीही कारण नाही.
Shankhnad Mahotsav Delhi : शिवछत्रपतींमुळेच आज हिंदूंचे अस्तित्व ! – हिंदुत्वनिष्ठ लेखिका सौ. शेफाली वैद्य
‘अगर शिवाजी न होते, तो सुन्नत होती सबकी ।’ आज हिंदु समाजाचे जे अस्तित्व आहे, ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे ! अन्यथा आमच्यासारख्या महिला आज कुठेतरी हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याशी अत्यंत लाजिरवाणे जीवन जगत असत्या.