देवाने सांगितल्याप्रमाणे ‘प्रत्येक वेदना ही वेदना नसून ‘गुरुस्मरण’ करण्याची संधी आहे’, असा भाव ठेवल्यावर वेदना होत असतांनाही आनंद मिळणे

देवाने मला सांगितले, ‘तुला प्रारब्धानुसार त्रास आणि वेदना होणारच आहेत. तुला होणारी प्रत्येक वेदना ही वेदना नसून ‘गुरुस्मरण’ करण्याची संधी आहे’, असा भाव ठेव.’

रामनाथी आश्रमात ऋषीयाग असतांना एका गायीने चाटणे, ही अनुभूती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्यांनी हे मोठे भाग्य असते, असे सांगणे

गोलोकातून आशीर्वाद मिळावा; म्हणून करण्यात आलेल्या ऋषीयागाच्या वेळी साहित्य बाहेर काढतांना अकस्मात एक काळ्या रंगाची गाय आली आणि चाटू लागली.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !

‘गुरुपरंपरा’ या विषयाच्या संदर्भात सौ. वैशाली राजहंस यांना हिंदीतून सुचलेली आरती ।

‘१.८.२०१९ या दिवशी सकाळी घरातील पूजा झाल्यावर मला पुढील आरती सुचली. साईबाबांच्या एका आरतीच्या चालीवर ही आरती सुचली. ही आरती सुचल्यावर माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला आनंद मिळाला.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा (गोवा) येथील चि. अमोघ हृषिकेश नाईक (वय २ वर्षे ७ मास) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अमोघ नाईक एक आहे !

महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीकृष्णार्जुनाच्या चांदीच्या रथाचे पूजन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर रथातून आलेल्या दैवी नादांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉ. आठवले यांना दिलेल्या श्रीकृष्णार्जुनाच्या चांदीच्या रथाचे पूजन चालू असतांना या रथातून दोन प्रकारचे दैवी नाद ऐकू आले.

पू. पद्माकर होनपकाका आणि पू. कुसुम जलतारेआजी यांच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

पू. पद्माकर होनपकाका आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी माझ्यासाठी नामजप करत होते, तेव्हा माझ्या देहातून काळसर रंगाचा धूर बाहेर पडतांना जाणवून माझे शरीर हलके झाल्याचे मला जाणवले.

बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला स्वतःचा संतसन्मान सोहळा होत असल्याचे स्वप्नात, तसेच जागृत अवस्थेत उघड्या डोळ्यांनी दिसणे

‘संतसन्मान सोहळ्याचे दृश्य दिसल्यावर श्रिया प्रत्येक वेळी मला ते सांगते; परंतु ‘हे मला का दिसते ?’, असा प्रश्‍न तिला पडत नाही किंवा त्याचे कौतुकही तिला वाटत नाही. तिने केवळ ‘आई, हे मला उघड्या डोळ्यांनी कसे गं दिसते ?’, इतकाच प्रश्‍न विचारला.

सतत ईश्‍वरी चिंतनात रममाण असणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

‘सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘जसे देवाचे १ वर्ष, म्हणजे १ दिवस असतो, तसे ‘मलाही १ दिवसच झाला आहे’, असे वाटते.’’ त्यांच्या या बोलण्यातून ‘ते ईश्‍वराशी किती एकरूप झाले आहेत !’, हे लक्षात आले.

सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी गुरु-शिष्य नात्यासंदर्भात व्यक्त केलेले अपूर्व विचार !

गुरूंसंदर्भातील शिष्याच्या विचारांत टप्प्या-टप्प्याने कसा पालट होत जातो, याची अद्वितीय माहिती सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी या लेखात दिली आहे.