सनातनच्या साधकांसारखी प्रसन्नता तात्काळ आत्मसात् करायला हवी ! – सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर
सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
त्यांच्या पश्चात् २ मुले, २ सुना, १ मुलगी, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार गडकरी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
त्रास वाढला किंवा विचार वाढले की, त्यांना लगेच कळते. लगेच त्या मला ‘प.पू. गुरुदेवांचे स्मरण आणि प्रार्थना करा’, असे सांगतात. त्या माझी आईच्या मायेने काळजी घेतात.’
समविचारी संघटनांना स्वत:समवेत घेऊन आंदोलन (मोहिम) करणे इत्यादी अनेक सेवा पू. काका अत्यंत तळमळीने, उत्साहाने आणि स्वतः पुढाकार घेऊन करत असत.
‘मी दीड वर्षापूर्वी देवद आश्रमात रहात होते. मागील वर्षी (वर्ष २०२० मध्ये) मी सांगली येथे घरी गेल्यानंतर दळणवळण बंदीमुळे मला घरीच थांबावे लागले. आता आश्रमात आल्यानंतर मला येथील वातावरणात चांगला पालट जाणवला.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या म्हणजे ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रशासनाच्या वतीने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवण्यात येत आहे.
सनातन संस्थेचा आश्रम, साधकांची सेवा करण्याची तळमळ, आश्रमातील शिस्त हे सर्व पाहून ते भारावून गेले. त्यांनी स्वत:चा अमूल्य वेळ देऊन सर्व माहिती अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतली. या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी इनामदार यांना हिंदु धर्मासंबंधी ग्रंथ भेट दिले.
‘सनातनच्या आश्रमांमध्ये युवा साधक आणि साधिका कशा प्रकारे घडतात ?’, याविषयीचे शब्दचित्रण येथे केले आहे. त्यातून सर्वांनाच दिशा मिळेल.
२०.२.२०२० या दिवशी सकाळी १० वाजता आश्रमातील ध्वनीक्षेपकावर बासरीची धून लावली होती. त्या नादातून मला आनंद मिळत होता.
समाजातील लोक माझ्या संदर्भात नाना प्रकारचे प्रश्न विचारतात. श्री गुरुमाऊलींना शरणागत भावाने प्रार्थना करून समाजातील लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे.