रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते ! – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर !’
रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कारदिनाच्या निमित्ताने येथील पैलवान आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. शुभम चव्हाण यांनी २ सहस्र ५०० सूर्यनमस्कार घातले.
किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला असलेला जनतेचा विरोध लक्षात घेऊन तो निर्णय रहित करावा !
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘हिंदु जनजागृती समिती स्तुत्य धर्मकार्य करत आहे’, असे गौरवोद्गार काढले.
१४ जानेवारी १९९१ पासून ही पूजा सांगलीतील धारकर्यांकडून अखंडितपणे चालू आहे. त्यामुळेच ही पूजा आता ‘श्रीरायगड व्रत’ बनली आहे !
कोरोना संसर्गाच्या काळापासून कोल्हापुरात येणारा कोणताही गरीब आणि गरजू उपाशी राहू नये, या हेतूने चालू असलेली उत्तरेश्वर थाळी हा कौतुकास्पद उपक्रम असून शिवसेनाप्रमुखांना हीच खरी आदरांजली आहे.
पू. भिडेगुरुजी भाग्यनगर येथे ३२ मण सुवर्ण सिंहासन प्रतिष्ठापनेच्या संदर्भात बोलत होते.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे सनातन संस्थेप्रती गौरवोद्गार !
माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरासमोर दसर्याच्या दिवशी धारकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.