देशात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचा समाजवादी पक्षाच्या धर्मांध खासदाराचा कांगावा
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! मुसलमानांचे लोकप्रतिनिधी त्यांच्या धर्मबांधवांना जसे साहाय्य करतात, तसे किती हिंदु लोकप्रतिनिधी हिंदूंना साहाय्य करतात ?
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! मुसलमानांचे लोकप्रतिनिधी त्यांच्या धर्मबांधवांना जसे साहाय्य करतात, तसे किती हिंदु लोकप्रतिनिधी हिंदूंना साहाय्य करतात ?
समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांनी देशातील बलात्कारांच्या घटना रोखण्यासाठी शरीयत कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. ‘या कायद्यामुळे सौदी अरेबियामध्ये मुसलमानांच्या संदर्भात एकही गुन्हा घडत नाही’, असा दावा त्यांनी केला.
एस्.टी. हसन यांची मागणी प्रथम मुसलमान गुन्हेगारांसाठी लागू करावी. त्याद्वारे बलात्कार, धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, जिहादी आतंकवाद, दंगली आदी गुन्ह्यांमध्ये सहभागी मुसलमान आरोपींना शिक्षा व्हावी. असे केल्यास देशातील बहुतांश गुन्हेगारी अल्प होईल, असेच कुणालाही वाटेल !
धर्माच्या नावाखाली देशाच्या हिताच्या आड येणार्या लोकप्रतिनिधींना आता जनतेने घरीच बसवले पाहिजे !
जे औरंगजेबाला ‘आलमगिरी’(हा शब्द ‘विश्वविजेता’ या अर्थाने वापरला जातो.) म्हणतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात रहाण्याचा अधिकार नाही. अशांनी पाकिस्तानमध्ये निघून जावे.
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ‘हिंदूंची मंदिरे पूर्वी बौद्ध मठ होते आणि त्याचे सर्वेक्षण केले पाहिजे’, या विधानावर मायावती यांचा मौर्य यांना प्रश्न !
भारतात रहायचे असेल, तर ‘वन्दे मातरम्’ म्हणावेच लागेल. ही राज्यघटनेची भूमिका आहे. ही भूमिका अबू आझमी यांना मान्य करावीच लागेल. ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, हे विधान राष्ट्रद्रोही आहे,
या वेळी नीतेश राणे म्हणाले, ‘‘अशा हिरव्या सापांना आपल्या देशामध्ये किती मिनिटे, किती घंटे आणि किती वर्षे ठेवायचे ? याविषयी विचार करण्याची आणि याविषयी भूमिका घेण्याची वेळ आता आली आहे.
लक्षवेधीवर बोलतांना हिंदूंकडून ‘इस देश मे रहना होगा, तो वन्दे मातरम् कहना होगा’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. या घोषणांमुळे दंगल झाल्याचा कांगावाही या वेळी अबू आझमी यांनी केला.
‘वन्दे मातरम्’ हे कोट्यवधी देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ‘वन्दे मातरम्’ कोणत्याही एका धर्माचे नाही. ते धार्मिक गीत नाही. राज्यघटनेने ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आहे.