अशा हिंदुद्रोह्यांवर सरकार कधी कारवाई करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

समाजवादी पक्षाचे नेते स्‍वामी प्रसाद मौर्य यांनी ‘आतापर्यंत ४ हातांचे मूल जन्‍माला आले नाही, तर ४ हातवाली लक्ष्मी (देवी) कशी जन्‍माला येऊ शकते ?’, असे ट्‍वीट केले आहे.