५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. चैतन्या भूपेंद्र पाटील (वय ७ वर्षे) !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, गुढीपाडवा (२४.३.२०२०) या दिवशी कु. चैतन्या भूपेंद्र पाटील हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. अक्षताली अक्षय सुपेकर (वय १ वर्ष) !

पुणे येथील चि. अक्षताली सुपेकर हिचा तिथीनुसार २९.३.२०२० या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत संत नामजपादी उपाय करत असतांना साधकांना होणारा दुहेरी आध्यात्मिक लाभ

‘चैत्र शुक्ल पक्ष तृतीया (२७ मार्च २०२०) या दिवशी सनातनचे पू. पद्माकर होनप यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भाववृद्धी सत्संगात साधिकेने संपत्काळ आणि आपत्काळ यांची मनाशी घातलेली सांगड अन् त्यावरून मन शांत असतांना केलेल्या नामजपाच्या लाभाचे कळलेले महत्त्व

आपण मनाच्या संपत्काळातच अधिकाधिक नामजप केला, तरच त्याचा लाभ आपल्याला मनाच्या आपत्काळात, म्हणजे संघर्षाच्या वेळी होतो.’’ सत्संगात बसलेल्या सर्वांनाच हे ऐकून चांगले वाटले आणि चांगली दिशा मिळाल्यामुळे उत्साह वाढला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अक्कलकोटीच्या श्री स्वामी समर्था ।

अक्कलकोटीच्या श्री स्वामी समर्था, गातो तुझीच रे गाथा ।
हात जोडूनी तुझ्याच चरणी, ठेवितो मी माथा ॥ १ ॥

भाग्यवंत आम्ही लाभले आम्हास परात्पर गुरु डॉक्टरांसम गुरु ।

ज्यांच्या मार्गदर्शनाने घडले अनेक संत अन् सद्गुरु ।
भाग्यवंत आम्ही लाभले आम्हास परात्पर गुरु डॉक्टर हे गुरु ॥ १ ॥

पतीनिधनानंतर नैराश्य आल्यावर सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यानंतर जीवनाला मिळालेली कलाटणी आणि रामनाथी आश्रमात आल्यानंतर आलेली भावजागृतीची अनुभूती

पतीनिधनानंतर नैराश्य येऊन मनात अनावश्यक विचार येणे

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. कल्पना कार्येकर यांनी केलेले व्यष्टी साधनेचे प्रयत्न

सौ. कार्येकर यांनी हे स्वभावदोष आणि अहं दूर करण्यासाठी आणि गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया.