भारतीय परराष्ट्र सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी हुतात्मा रवींद्र म्हात्रे !
देशभक्तांच्या मांदियाळीतील विशेष परिचयात नसलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेचे (‘इंडियन फॉरेन सर्व्हिस’चे) अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे.
देशभक्तांच्या मांदियाळीतील विशेष परिचयात नसलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेचे (‘इंडियन फॉरेन सर्व्हिस’चे) अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे.
पूर्वाेत्तर भारतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाणारे वीरयोद्धा लाचित बोरफुकनजी यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन !
जेथे लोक स्वधर्म रक्षणासाठी प्राणही देण्यास सिद्ध होते, तेथे आज आपल्या तरुणी एका आफताबसाठी आई-वडिलांना सोडून जात आहेत. आपल्या थोर पुरुषांच्या बलीदानाचे प्रतिदिन स्मरण करण्यासह त्याची हिंदूंच्या घराघरांमध्ये चर्चा झाली पाहिजे.
इतिहासकारांना भारतीय संदर्भांतून इतिहासाचे पुनर्लेखन केले पाहिजे. सरकार त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल. इतिहास योग्य प्रकारे आणि वैभवशाली पद्धतीने मांडण्यापासून आम्हाला कोण रोखणार आहे ?
संस्थाने खालसा होतांना मानधन घेऊन राणी लक्ष्मीबाईंना जगता आले असते; पण राणीने बलीदान दिले, ते केवळ स्वातंत्र्य, देशभक्ती आणि राष्ट्रवाद यांचे स्फुलिंंग यामुळेच ! राष्ट्रभक्ती शिकवण्याची आज वेळ आली आहे.
वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून याविषयी कृती करणे आवश्यक !
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक यांचे एक युग होते. चापेकर बंधूंनी आपल्या राष्ट्राच्या रक्षणार्थ मृत्यूला कवटाळले. त्यांचाच आदर्श समोर ठेवून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा देण्यासाठी शपथ घेतली आणि ..
‘क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महिला सांघिक स्तोत्रपठण’ स्पर्धेमध्ये ‘रामतांडव’ स्तोत्राच्या सांघिक सादरीकरणाला रोख ५ सहस्र रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरवण्यात आले.
जे हातात आहे, तेच राखायला काँग्रेसला जमत नसतांना ‘भारत जोडो’सारख्या यात्रा करून काय साध्य होणार आहे ? ‘भारत जोडो यात्रा करून संघाला संपवणार’, अशी भाषा काँग्रेसने केली. संघ सध्या भक्कम स्थितीत आहे; मात्र त्याला संपवण्याची भाषा करणार्या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे.
थिरूवनंतपूरम्मध्ये केरळच्या के.ई. मेमन आणि पद्मश्री पी. गोपीनाथन् नायर या दोन क्रांतीकारकांच्या स्मारकाचे अनावरण करण्यासाठी निमंत्रण देऊनही काँग्रेसचे नेते राहुल गांधी अनुपस्थित राहिले. त्यामुळे केरळ प्रदेशाध्यक्ष सुधाकरन् यांना क्षमा मागावी लागली.