
पुणे – ‘देशाला १९४७ चे स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालेले आहे’, असे वक्तव्य करणार्या अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बालगंधर्व चौकात आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी राणावत यांच्या छायाचित्राला चपलांनी मारले आणि घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
(सौजन्य : ANI News)
भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी आणि महान नेत्यांनी निकराचा लढा दिला; मात्र पद्मश्री पुरस्कार मिळवणार्या कंगना राणावत यांनी संतापजनक वक्तव्य करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या वीरांचा अपमान केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !