आर्थिक फसवणुकीपासून सावध रहा ! – रिजर्व बँकेचे जनतेला आवाहन

रिजर्व बँकेने जनतेला आर्थिक फसवणूक होण्यापासून सावध रहाण्याची चेतावणी दिली आहे. गेल्या काही कालावधीत लोकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्यावर बँकेने यासंदर्भात जनतेला सूचना केली आहे.

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ

नवा रेपो दर ४.४० टक्के इतका आहे. या वाढीमुळे गृह आणि वाहन कर्ज महागणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

श्रीलंकेनंतर आता नेपाळवर आर्थिक संकटाचे सावट !

श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात असून त्याच्यावरील गेल्या ७० वर्षांतील हे सर्वांत मोठे संकट असल्याचे म्हटले जात आहे. अशातच भारताचा दुसरा शेजारी देश असलेल्या नेपाळवरही असे संकट कोसळू शकते, अशी चिन्हे आहेत.

आता ‘कार्ड’विनाही ए.टी.एम्. मधून काढता येणार पैसे !

कार्डलेस पैसे काढण्याच्या सुविधेमुळे ‘कार्ड स्किमिंग’ म्हणजेच कार्डची तांत्रिक माहिती आणि ‘पिन’ चोरण्याच्या पद्धतीसारख्या गोष्टींना आळा बसेल.

एप्रिल २०२२ मध्ये महाराष्ट्रात सलग ३ दिवस बँका बंद !

एप्रिल २०२२ पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होणार आहे. त्यातच महाराष्ट्रात सलग ३ दिवस बँका बंद रहातील. त्यामुळे ज्यांना बँकांच्या संदर्भात काही कामे करायची असल्यास ती ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावीत.

१० रुपयांची नाणी स्वीकारण्याविषयी शिखर बँकेने आदेश द्यावेत !

हिंदु जनजागृती समितीची सुराज्य अभियानाच्या अंतर्गत मागणी !

भारतीय रिझर्व्ह बँकेने १० रुपयांच्या नाण्याच्या वैधतेविषयी स्पष्ट करावे !

अशी मागणी का करावी लागते ? रिझर्व्ह बँकेच्या हे लक्षात येत नाही का ?

दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणार्‍यांच्या विरोधात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती

भारतीय चलनाविषयी अपसमज पसरवणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी !

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे मलकापूर (जिल्हा बुलढाणा) अर्बन बँकेत ग्राहकांची गर्दी !

या बँकेच्या २८ शाखा असून १ सहस्र कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. नवीन मालमत्ता विक्रीवर बंदी असून कर्जाचे नूतनीकरणही सध्या करता येणार नाही.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अडीच सहस्र ठेवीदारांच्या ४९ कोटी रुपयांच्या ठेवीचे वितरण !

रिझर्व बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध लावल्याने ठेवीदारांना खात्यातून १ सहस्त्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर मर्यादा आल्या होत्या. ठेव विमा महामंडळाकडून निधी प्राप्त झाल्याने या बँकेतील ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात येत आहेत.