जॉनरोज यांची वादग्रस्त भूमिका !
सर्व वैद्यकशाखांनी एकत्र येऊन भारतियांचे आरोग्य चांगले होण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. अशा वेळी ही द्वेषाची भाषा देशविरोधी आहे. त्यामुळेच जॉनरोज यांनीच प्रथम देशाची क्षमा मागितली पाहिजे !
सर्व वैद्यकशाखांनी एकत्र येऊन भारतियांचे आरोग्य चांगले होण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. अशा वेळी ही द्वेषाची भाषा देशविरोधी आहे. त्यामुळेच जॉनरोज यांनीच प्रथम देशाची क्षमा मागितली पाहिजे !
हिंदू अतिशय सहिष्णू आहेत. ख्रिस्ती लोकांची विचारसरणी अतिशय विकृत आहे. ही विकृत विचारसरणी डॉक्टर लोकांनी जाणायला हवी. रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हे अनेकांना माहिती असूनही यावर खुली चर्चा होतांना दिसत नाही.
योगऋषी बाबा रामदेव यांच्या विरोधात थयथयाट करणारी आय.एम्.ए. ख्रिस्ती धर्मप्रसारकाप्रमाणे वागणारे डॉ. जयलाल यांच्याविषयी गप्प का ? अध्यक्षपदावरून त्यांनी केलेली कृत्ये आय.एम्.ए.ला मान्य आहेत का ?
बंगालमध्ये भारतीय राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्था यांची कसोटी आहे. मी पोलीस आणि प्रशासन यांच्यासह सर्वांना चेतावणी देऊ इच्छितो की, त्यांनी काही चुकीचे केले, तर परिणाम वाईट होतील.
रतलाम (मध्यप्रदेश) येथील आदिवासीबहुल भागात कोरोना जागरूकता पथकातील एका परिचारिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आहाराविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्या पुस्तिका वाटल्या.
अशांना नोकरीतून बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे ! हिंदु सहिष्णु असल्याने त्यांचा अपलाभ घेण्याच्या होणार्या या प्रयत्नांविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
संस्कारक्षम वयात हिंदु विद्यार्थ्यांवर धर्मांतराचे आघात होणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. आजमितीला अशा किती मुलांचे धर्मांतर झाले असेल ? याची गणतीच नाही. विविध आमिषे दाखवून हिंदु मुलांना चर्चमध्ये बोलावले जाते. येथून धर्मांतराच्या जाळ्यात ओढणे चालू होते. ‘स्लो पॉयझन’प्रमाणे ….
हिंदूंच्या मंदिरांतील निधी हिंदूंसाठी, हिंदु धर्मासाठी वापरला जात नाही, तर तो सरकारी कामांसाठी वापरला जातो. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्यामुळे धर्मांतर वाढत आहे. दळणवळण बंदीमध्ये मंदिरे बंद झाली आणि पुजार्यांचे अतिशय हाल झाले.
आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्यात याहून वेगळे काय घडणार ? याचा देशातील हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !
ख्रिस्ती धर्मप्रसारकांवर आळा घालायचा असेल, तर भारतभर धर्मांतरविरोधी कायदा लागू करणे अपरिहार्य ! तमिळनाडूमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता तेथे परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !