पुणे येथे घरफोड्या करणार्या मुंबईच्या २ धर्मांधांना मुंबई येथून अटक !
धर्मांधांची गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलीस कोणत्या उपाययोजना करणार ?
अल्पसंख्यांक म्हणून सरकार अनेक सोयी-सवलती देते, तरी गुन्ह्यांमध्ये त्यांचाच सहभाग अधिक असतो.
धर्मांधांची गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलीस कोणत्या उपाययोजना करणार ?
अल्पसंख्यांक म्हणून सरकार अनेक सोयी-सवलती देते, तरी गुन्ह्यांमध्ये त्यांचाच सहभाग अधिक असतो.
औंध जिल्हा रुग्णालयातील २ परिचारिका रुग्णांना चुकीच्या रक्तगटाचे रक्त संक्रमण केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांना निलंबित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याची नोंद घेत ..
चोरट्यांनी दानपेटी डोंगरावर नेऊन फोडली आणि आतील नाणी वगळता सर्व नोटा पळवल्या. मंदिराचे पुजारी त्यांच्या गावी गेल्याने आणि मंदिरात कुणी नसल्याची माहिती चोरट्यांना असल्याने त्यांनी ही चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांना धर्मांध एवढे धमकावतात आणि त्यांच्याशी वाद घालतात. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे अजिबातच भय नाही, हे लक्षात घ्या !
अत्यंत महत्त्वाच्या सुविधेपासून जनता दोन वर्षे वंचित असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! असे असंवेदनशील प्रशासकीय अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत !
एकदा कारवाई करून न थांबता पुढेही अशा प्रकारची कृती कुणी करणार नाही, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !
हॉटेल व्यवस्थापकाने पनवेल पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पनवेल पोलिसांनी आरोपीचा खोटेपणा उघड केला. त्याने इतर कुणाला फसवले आहे का ? याविषयी आरोपीकडे पोलीस अन्वेषण करत आहेत.
देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! याविषयी देशात कधीच कुणी चर्चा करत नाही, हे लक्षात घ्या !
आम्ल टाकून झाडे नष्ट करणार्यांची विकृती ठेचण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
प्रत्येकच गुन्हेगाराचा शोध अल्प वेळेत लागला, तर राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण न्यून होईल ! नक्षलवाद समूळ नष्ट होण्यासाठी सरकार कोणती पावले उचलणार ?