सुखाच्या मागे न लागता आत्मिक समाधानाकरता प्रयत्न करा ! – डॉ. निशीगंधा पोंक्षे
‘सीए इन्स्टिट्यूट’च्या रत्नागिरी शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. निशीगंधा पोंक्षे यांनी आत्मिक समाधानाकरता प्रयत्न करण्याचे महिलांना आवाहन केले.
‘सीए इन्स्टिट्यूट’च्या रत्नागिरी शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. निशीगंधा पोंक्षे यांनी आत्मिक समाधानाकरता प्रयत्न करण्याचे महिलांना आवाहन केले.
मंदिर न्यास अधिवेशन केवळ निमंत्रितांसाठी असून अन्य कुणाला सहभागी व्हायचे असल्यास ९४२२०५०५६०, ८९८३२६५७५९ या क्रमांकांवर संपर्क साधून रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाकरता सर्वांना विनामूल्य प्रवेश असून प्रतिवर्षीप्रमाणेच कीर्तनसंध्या महोत्सवाचा आस्वाद घेण्याचे आवाहन कीर्तनसंध्या परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
खेड ते दापोली या प्रमुख राज्य मार्गासाठी ९८ कोटी रुपये संमत करण्यात आले असून विसापूर रस्त्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे.
महिलादिनानिमित्त दैवज्ञ भवन येथे रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला बचत गट, उद्योगिनींच्या वस्तू प्रदर्शन १० मार्चपर्यंत सकाळी ११.०० ते रात्रौ ८.३० या वेळेत सर्वांसाठी खुले रहाणार आहे.
१७ कातळशिल्पांच्या व्यवस्थापन आणि विकासकामाच्या ४ कोटी ३२ लाख १९ सहस्र १३६ इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
धरणाचे काम पूर्णपणे चित्रीकरणात करण्यात यावे, तसेच संबंधित तज्ञ अधिकार्यांनी कामावर प्रतिदिन उपस्थित रहावे, असे स्पष्ट आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.
निधीमुळे मंदिराचे सुशोभीकरण,वाहनतळ,भक्तनिवास, पर्यटकांची सुरक्षितता तीर्थक्षेत्रांकडे जाणारे रस्ते, पथदीप, मंदिर परिसर, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे आदी सोयी उपलब्ध होणार आहेत.
आता केवळ सूचना, चेतावणी आणि कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून मराठीची गळचेपी थांबवावी, ही मराठीप्रेमींची अपेक्षा !
वन्दे भारत एक्सप्रेसच्या प्रस्तावित एकत्रिकरणास ठाम विरोध असून या सेवेचा मंगळुरूपर्यंत विस्तार केल्यास मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा विभागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.