दिवा -रत्नागिरी पॅसेंजर १५ मार्चपासून होणार अधिक वेगवान

दिवा -रत्नागिरी पॅसेंजर १५ मार्चपासून होणार अधिक वेगवान

कोकण रेल्वेने सुधारित दिलेल्या वेळापत्रकानुसार दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी गाडी दिवा येथून संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटून रत्नागिरीला रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी पोचणार आहे. पूर्वी ही गाडी रात्री २ वाजता पोचत होती.

५० सहस्र रुपयांची लाच घेतांना महावितरण उपकार्यकारी अभियंता विंचूरकर याला पकडले ! 

५० सहस्र रुपयांची लाच घेतांना महावितरण उपकार्यकारी अभियंता विंचूरकर याला पकडले ! 

अशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !

उद्योजक सदानंद कदम ‘ईडी’च्या कह्यात !

उद्योजक सदानंद कदम ‘ईडी’च्या कह्यात !

‘साई रिसॉर्ट’वर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. या कारवाईचा मी निषेध करतो. कोकणातील पर्यटन उद्ध्वस्त करण्याचे पाप हे सरकार करत आहे – माजी आमदार संजय कदम

रत्नागिरीत ५० रिक्शाचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई

रत्नागिरीत ५० रिक्शाचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई

केवळ सणांच्या वेळी नव्हे, तर प्रत्येक वेळी अशी कारवाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने करणे जनतेला अपेक्षित !

दापोली (रत्नागिरी) : ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना महावितरण उपकार्यकारी अभियंता विंचूरकर याला पकडले !

दापोली (रत्नागिरी) : ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना महावितरण उपकार्यकारी अभियंता विंचूरकर याला पकडले !

अशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !

रत्नागिरी : दापोलीत ११ मार्चला जीवशास्त्राविषयी आंतरराष्ट्रीय परिषद

रत्नागिरी : दापोलीत ११ मार्चला जीवशास्त्राविषयी आंतरराष्ट्रीय परिषद

या ऑनलाईन परिषदेमध्ये अधिकाधिक संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र मोरे यांनी आवाहन केले आहे.

चिपळूण येथे अद्ययावत रुग्णालय उभारावे !

चिपळूण येथे अद्ययावत रुग्णालय उभारावे !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसणे, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

अखिल विश्‍व गायत्री परिवार हरिद्वार यांच्या वतीने कोकणामध्ये २४ कुंडी गायत्री महायज्ञ

अखिल विश्‍व गायत्री परिवार हरिद्वार यांच्या वतीने कोकणामध्ये २४ कुंडी गायत्री महायज्ञ

कुडाळ, राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण येथील नागरिकांनी आणि स्वत:च्या संस्कृतीविषयी आस्था असणार्‍यानी अवश्य भाग घ्यावा आणि संस्कृती जागरणाचे कार्य पुढे चालू ठेवावे, असे आवाहन गायत्री परिवाराकडून करण्यात येत आहे.

चिपळुणात भटक्या कुत्र्यांचे केले जात आहे निर्बिजीकरण !

चिपळुणात भटक्या कुत्र्यांचे केले जात आहे निर्बिजीकरण !

‘व्हेट्स फॉर अ‍ॅनिमल्स’ या संस्थेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि ‘अँटी रेबीज’ हे लसीकरण विनामूल्य करण्याचे आश्‍वासन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना दिले आहे. त्यानुसार ६ मार्चपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे चालू करण्यात आले आहे.

खेड पोलिसांनी ‘अपहरण नाट्या’चे केले तत्परतेने अन्वेषण !

खेड पोलिसांनी ‘अपहरण नाट्या’चे केले तत्परतेने अन्वेषण !

होळीच्या निमित्ताने रेल्वेमध्ये अधिक गर्दी आणि वेळेची मर्यादा असतांनाही या तीनही मुलींचा ‘मांडवी एक्सप्रेस’ मध्ये शोध घेण्यात आला आणि शेवटी या मुली एका बोगीत सापडल्या. त्यानंतर तीनही मुलींना खेड पोलीस ठाण्यात आणले.