बंडखोरीमुळे लोकशाही जिवंत रहाणार कि नाही ?, असा प्रश्न उभा राहिला ! – भास्कर जाधव
आताचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत सगळीकडे ही कामे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात झाली आहेत, असे खोटेच सांगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांसाठी एकही पैसा दिलेला नाही.