देहलीमध्ये प्रजासत्ताकदिनी मुलीचे अहपरण करून सामूहिक बलात्कार
भारताच्या सामाजिक अधोगतीचेच हे दर्शक आहे. या आरोपींना अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून अशांना फाशीचीच शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !
भारताच्या सामाजिक अधोगतीचेच हे दर्शक आहे. या आरोपींना अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून अशांना फाशीचीच शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
भारतापेक्षा अमेरिकेत कितीतरी पटींनी प्रतिदिन गुन्हे घडत असतात, वांशिक आक्रमणे होत असतात, हे पहाता अमेरिकची ही सूचना म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच होत !
संस्कारांच्या अभावामुळे कामांध पिढी निपजणे हे मेकॉले शिक्षणपद्धतीचे अपयश होय !
बलात्कार करणार्यांना जलद गतीने आणि कठोर शिक्षा होत नसल्याने आता पीडितांच्या नातेवाइकांना कायदा हातात घ्यावा लागत असेल, तर हे व्यवस्थेचे मोठे अपयश ! हे भारतातील आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्ते, पोलीस यंत्रणा आदींना लज्जास्पद !
देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? देहलीमधील पोलीस केंद्र सरकारच्या नियंत्रणात असतांना तेथे पोलिसांचा वचक नाही, हेच यातून स्पष्ट होते !
सरकारी यंत्रणा आता तरी अशा मदरशांना टाळे ठोकण्याचे धाडस दाखवणार का ?
असाहाय्य लोकांना साहाय्याचा हात पुरवणार्या ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप जाणा ! अशांपासून सावध रहाण्यासाठी हिंदूंनी स्वधर्मानुसार आचरण करणेच हितावह आहे, हे लक्षात घ्या !
देशभरात ‘लव्ह जिहाद’ च्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. हिंदु मुलींनी स्वत:चे आयुष्य आणि कुटुंब वाचवण्यासाठी धर्मांधांपासून जागृत होणे आवश्यक आहे !
पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीच्या शहरात असे प्रदर्शन भरवले जाणे निषेधार्ह आहे. वाढत्या बलात्काराच्या घटना पाहता, हे लज्जास्पद आहे !