नारायणपूर (छत्तीसगड) येथे धर्मांतराच्या विरोधातील बंदच्या वेळी आदिवासींकडून चर्चची तोडफोड !
‘देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आता जनताच धर्मांतराचा विरोध करण्यासाठी कायदा हातात घेत आहेत’, असे म्हटल्यास चूक ते काय ? याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !