कौशांबी (उत्तरप्रदेश) येथे येशू दरबारच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर
हिंदु संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनाने केला बंद – जे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कळते, ते पोलीस आणि प्रशासन यांना का कळत नाही ?
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर प्रश्न उपस्थित करणारे हिंदू सनातन धर्माच्या विरोधात !
द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना समर्थन !
कर्नाटकातील पंचलिगेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवात मुसलमानांकडून थाटण्यात आलेली दुकाने हटवली !
हा जत्रोत्सव चालू होण्याच्या आधी विश्व हिंदु परिषदेने मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घालण्याची मोहीम हाती घेऊन त्या अनुषंगाने जागोजागी भित्तीपत्रके लावली होती.
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री सनातन धर्माविषयी बोलत असल्याने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत ! – भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय
धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी चमत्कार सिद्ध करून दाखवावेत असे आव्हान शाम मानव यांनी त्यांना दिले आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
मधेपुरा (बिहार) येथील महाविद्यालयाच्या परिसरात श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यास बंदी !
महाविद्यालयात विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यास अनुमती नाकारणे, हे शिक्षण क्षेत्राचे अधःपतनच होय !
(म्हणे) ‘भगवा हा हिंदुत्वाचा रंग होऊ शकत नाही !’ – दाक्षिणात्य अभिनेते चेतन कुमार
हिंदु धर्म हा त्याग आणि समर्पण शिकवतो आणि भगवा रंग त्याचे प्रतीक आहे. त्यामुळे भगवा आणि हिंदु धर्म हे समीकरण आहे. त्याविषयी बुद्धीभेद करणारी विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे !
तीर्थक्षेत्रांना पर्यटनाचा दर्जा देण्यात आल्यास असंतोष निर्माण होईल ! – केतन शहा
‘सम्मेद यात्रा पूर्ण केल्याविना आमचे जीवन अपूर्ण आहे’, असे आम्ही मानतो. सरकारने केवळ ‘सम्मेद शिखरजी’च नव्हे, तर हिंदूंच्या सर्वच पवित्र स्थळांना ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करायला हवे. हिंदु आणि जैन समाज हे भिन्न नाहीत.
‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्प रोखा !
‘केंद्रशासनाने रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यास विलंब केला, तर ज्याप्रमाणे राममंदिराच्या बांधकामासाठी हिंदूंना रस्त्यावर उतरावे लागले होते, तोच भाग रामभक्तांंना येथेही करावा लागेल. असे होण्यापेक्षा केंद्राने रामसेतूला हानी पोचवू शकणार्या या प्रकल्पालाच पूर्णविराम देऊन हिंदूंच्या धर्मश्रद्धा जपाव्यात, हीच अपेक्षा !
तमिळनाडू विधानसभेत ‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्पाच्या समर्थनार्थ ठराव संमत !
नास्तिकतावादी आणि हिंदुद्वेषी द्रमुक सरकार हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा काँग्रेसप्रमाणेच राजकीय नाश झाल्याविना रहाणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !