दिवाळीत फटाके फोडणे टाळा आणि मास्क वापरा !  

राज्यात वायूप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आरोग्य विभागाकडून नियमावली घोषित करण्यात आली आहे. राज्यातील १७ मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने दक्षता घेण्याची सूचना केली आहे.

हवा प्रदूषित करणार्‍या बांधकाम विकासकांवर महापालिकेकडून कारवाई !

महापालिकेने धूळशमन यंत्राद्वारे (‘एअर प्युरिफाय मोबाईल व्हॅन’) हवेतील धुळीचे प्रमाण अल्प करण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच काही मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत

देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर !

चांगल्या गोष्टींसाठी नाही, तर वाईट गोष्टींसाठीच भारताची राजधानी सर्वांत पुढे असते, हे लज्जास्पद ! याला सर्वपक्षीय शासनकर्ते, प्रशासन आणि जनता उत्तरदायी आहे !

मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील रस्ते धुण्यास प्रारंभ !

मुंबई उच्च न्यायालयाने हवेच्या प्रदूषणावरून फटकारले या पार्श्‍वभूमीवर मुंबई महानगरात ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करण्यात येतील हा निर्णय घेण्यात आला.

देहली आणि त्याच्या शेजारील भागांतील वायूचे प्रदूषण ५ पटींनी वाढले !

राजधानी देहलीत प्रतिवर्षी या काळात वायू प्रदूषणात वाढ होते, हे सर्वपक्षियांना ठाऊक असूनही ते प्रदूषण दूर करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करत नाहीत आणि जनताही त्यांना याविषयी जाब विचारत नाही, ही स्थिती लज्जास्पद आहे !

३५० बसगाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रे बसवणार !

‘वायू’ या आस्थापनाने सिद्ध केलेले पदपथावरील दिवे ५० ठिकाणी कार्यान्वित केले जाणार असून त्यातही हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात आली आहे. चेंबूर येथील डायमंड गार्डन, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे हे दिवे बसवले जातील.

प्रदूषणामुळे ४८ मत्‍स्‍य प्रजाती नष्‍ट होणार !

प्रदूषण रोखण्‍यासाठी सर्वच स्‍तरांवर प्रयत्न करणे आवश्‍यक !

गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर रोगराई होण्यासारखे प्रदूषण ! – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

केवळ अहवाल नको. प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई व्हायला हवी, तरच या अहवालांना अर्थ आहे, अन्यथा प्रशासनाने कागदी घोडे नाचवल्यासारखे होईल !

वर्षभर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी लढा देण्याचा निर्धार !

२० ऑक्टोबरला पंचगंगा नदीच्या काठावर ‘जागर पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा’ या मोहिमेचा प्रारंभ केला. या प्रसंगी प्रतिज्ञा करून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी वर्षभर सातत्याने आणि संघटितपणे लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.