(म्हणे) ‘जे पाणी अडवतील, त्यांचे हात तोडू !’ – Pakistani Minister Musadik Malik
भारतासमवेत पाकने केलेल्या ४ युद्धांत, तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतरही स्वतःच्या जनतेला मूर्ख बनवण्यासाठी पाकचे मंत्री अशा प्रकारची विधाने करत असल्याने त्यांची विधाने कुणी गांभीर्याने घेत नाही !