कोरोना संपलेला नाही, तो कधीही परत येऊ शकतो ! – पंतप्रधान मोदी
कोरोना हे एक मोठे संकट होते आणि ते संकट संपले आहे, असे आम्ही म्हणूच शकत नाही. आता जरी तो नसला, तरी ‘तो पुन्हा कधी येईल’, हे आम्हाला ठाऊक नाही.
कोरोना हे एक मोठे संकट होते आणि ते संकट संपले आहे, असे आम्ही म्हणूच शकत नाही. आता जरी तो नसला, तरी ‘तो पुन्हा कधी येईल’, हे आम्हाला ठाऊक नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभु श्रीराम आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भगवान श्रीकृष्ण यांचा अवतार असल्याचे सांगणारे कामरान हबीब (वय ४५ वर्षे) यांना त्यांच्या धर्मबांधवांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
भारतात मुसलमानांवर कोणताही अत्याचार होत नसतांना जागतिक स्तरावर भारताची अपकीर्ती करण्यासाठीच अशा प्रकारचे आरोप करण्यात येतात, हे लक्षात घ्या !
जागतिक अस्थिरता माजलेली असतांना भारताचे रूप मात्र सोन्यासारखे उजळून निघत आहे. एकूण स्थिती अन् रशियासमवेत अमेरिका, इराण आदी देशांशी असलेले ‘स्वतंत्र’ चांगले संबंध भारताला आगामी जागतिक महासत्तेकडे घेऊन जायला पुरेसे आहेत, असे केवळ विचार नव्हे, तर प्रत्यक्ष जागतिक घडामोडी जोरकसपणे सांगत आहेत !
काही पक्षांनी देशात अनेक दशके मतपेटीचे राजकारण केले. भेदभाव आणि भ्रष्टाचार हे याच मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिवसानिमित्ता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या निमित्ताने शहरात भाजपद्वारे नालेस्वच्छतेच्या कामांची पहाणी आणि देखरेख अभियान राबवून मुंबईकरांची सेवा करणार आहेत. मुंबई येथे १ सहस्र ५०० पेक्षांहून अधिक ठिकाणी या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे नेते आणि अधिवक्ता आशिष शेलार दिली.
पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणार्या आतंकवाद्यांची पाळेमुळे शोधून ती नष्ट करण्यासाठी सरकारने आता तरी कठोरात कठोर पावले उचलावीत ! यासह आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकलाही नष्ट करावे, हाच आतंकवाद संपवण्याचा एकमेव उपाय आहे !
तुमचे रशिया आणि पुतिन यांच्यासमवेत असलेल्या चांगल्या संबंधांचा लाभ घेत हे युद्ध थांबवा, असे आवाहन युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
असेच प्रसंग कुणाच्या जीवनात घडले असल्यास त्यांनीही याची माहिती पाठवावी, असे आवाहनही या संकेतस्थळाने केले आहे. काही स्वयंसेवकांच्या पुढाकाराने हे संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे.