तापाच्या रुग्णांना केवळ ‘डोलो’ औषध देण्यासाठी आस्थापनाने डॉक्टरांना वाटल्या १ सहस्र कोटी रुपयांच्या भेटवस्तू !
न्यायालयाने अशा प्रकारे लाच देणार्या आस्थापनांना कठोर शिक्षा करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
न्यायालयाने अशा प्रकारे लाच देणार्या आस्थापनांना कठोर शिक्षा करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी ५ रुग्ण आणि रुग्णालयाचे ३ कर्मचारी यांचा समावेश आहे, तर १२ हून अधिक जण यामध्ये घायाळ झाले आहेत.
या घटनेत चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अपघातात १० प्रवासी, एस्.टी. चालक आणि वाहक यांचा मृत्यू झाला होता.
ठाणे जिल्ह्यातील ६ महानगरपलिका, २ नगरपालिका आणि ग्रामीण भागात आतापर्यंत १ लाख १७ सहस्र ५९० संशयितांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ३४ जणांच्या चाचणीचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.
वर्ष २०३३ पर्यंत अमेरिकेत ५४ सहस्र १०० ते १ लाख ३९ सहस्र डॉक्टरांचा तुटवडा भासू शकेल. हा तुटवडा प्राथमिक, तसेच गंभीर उपचार पद्धतींच्या विभागातही भासवू लागला आहे.
राज्यात ‘स्वाईन फ्ल्यू’चा (विशिष्ट विषाणूंमुळे येणारा ताप) धोका वाढत आहे. पावसाळा चालू झाल्यापासून या तापाचे रुग्ण वाढले आहेत.
डेंग्यूच्या रुग्णसंख्येत राज्यात पुणे जिल्हा अग्रस्थानी आहे. जूनअखेर राज्यात डेंग्यूचे १ सहस्र १४६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३०५ रुग्ण पुण्यातील आहेत. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.
देशात सर्वाधिक मृत्यू केरळ राज्यामध्ये झाले आहेत. गेल्या २४ घंट्यांत १७ जण कोरोनाला बळी पडले आहेत.
चिखलदरा तालुक्यातील पाच डोंगरी येथे दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या आजारामुळे एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे.
भारतात एका दिवसात १८ सहस्रांहून अधिक नवे कोरोना रुग्ण !