मुंबई येथे ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त !

सणासुदीच्या काळात जनतेला चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याचे सोडून त्यात भेसळ करणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे कुत्र्यांच्या आक्रमणात ७ मासांच्या मुलाचा मृत्यू

३ वर्षांपासून आम्ही या कुत्र्यांचा त्रास सहन करत आहोत. प्रत्येक २ मासांनी हे कुत्रे कुणाला तरी चावतात. ते नरभक्षक झाले आहेत.

जेवणात अळ्या सापडल्याने १३ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली !

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्‍या विद्यापीठ प्रशासनातील संबंधितांची या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळणार्‍यांना कठोर शिक्षा करावी !

१५ दिवसांत ३०० नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार

महापालिकेच्या मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयामध्ये मागील १५ दिवसांत ३०० नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

सातारा येथे चिकनगुनिया आणि डेंग्यू यांच्या रुग्णसंख्येत वाढ !

जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनिया या रोगांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. डेंग्यूचे ३१८, तर चिकनगुनियाचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. वातावरणातील पालटांमुळे रुग्णसंख्या वाढल्याचे म्हटले जाते.

कराचीमध्ये दातांच्या चिकित्सालयातील गोळीबारात १ चिनी ठार, तर ३ चिनी नागरिक घायाळ !

कराची येथे दाताच्या चिकित्सालयात एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात चिनी नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य ३ चिनी नागरिक गंभीररित्या घायाळ झाले. या घटनेचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने स्वीकारलेले नाही.

जीवघेण्या ‘हिमोफिलिया’ आजारावरील औषधांच्या खरेदीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष !

इंजेक्शनअभावी होणारा रक्तप्रवाह रुग्णांसाठी जीवघेणा !

रुग्णांच्या आरोग्य सेवेसमवेत स्वच्छतेला महत्त्व द्या !

या वेळी आरोग्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता ठेवावी. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक पातळीवर निविदा काढून स्वच्छतेसाठी दोन व्यक्ती नेमण्याचे निर्देश श्री. सावंत यांनी दिले.

रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी रुग्णालय सल्लागार समिती गठीत करणार ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मुंबईतील रुग्णालयांत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना बसण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता यांविषयीच्या समस्या  सोडवण्यासाठी सल्लागार समिती कार्य करेल.”

नागपूर येथे रुग्णाच्या मृत्यूमुळे नातेवाइकांकडून किमया रुग्णालयात तोडफोड !

शहरातील किमया रुग्णालयात उपचारांच्या वेळी एका रुग्णाचा मृत्यू झाला. ‘आधुनिक वैद्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे’, असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाइकांनी १९ ऑगस्ट या दिवशी रुग्णालयात तोडफोड केली.