पाकिस्तानमध्ये खलिस्तानी आतंकवादी परमजीतसिंह पंजवर याची हत्या

खलिस्तान कमांडो फोर्स या खलिस्तानी आतंकवादी संघटनाचा प्रमुख परमजीतसिंह पंजवर याची सनफ्लॉवर सोसायटीमध्ये दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.

(म्हणे) ‘भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे मुसलमानविरोधी धोरणांना प्रोत्साहन !’ – पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो

भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी वारंवार पाकला आरसा दाखवला आहे. त्यामुळे भुट्टो यांनी त्यांच्या नावाने थयथयाट केल्यास आश्‍चर्य ते काय ?

(म्हणे) ‘संयुक्तपणे आतंकवादाचा उपद्रव नष्ट करूया !’ – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो

आतंकवादी निर्माण करणारा कारखाना असलेल्या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आतंकवादाचा उपद्रव नष्ट करण्याची भाषा करतात याहून दुसरा विनोद कोणता असू शकतो ?

बिलावल भुट्टो यांच्याकडून अप्रत्यक्ष काश्मीरचा उल्लेख करत भारतावर टीका

याला म्हणतात जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही ! पाकिस्तान भारत किंवा जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो काश्मीरचा उल्लेख करून भारतावर टीका करत रहाणार !

पाकला माहिती पुरवल्याच्या प्रकरणी पुण्यातील डी.आर्.डी.ओ.च्या संचालकांना ए.टी.एस्.कडून अटक !

मातृभूमीशी प्रतारणा करणार्‍या अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. डी.आर्.डी.ओ.सारख्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण संस्थेमध्ये असे प्रकार घडत असतील, तर हे गंभीर आहे !

पाकिस्तानमध्ये शाळेतील गोळीबारात ७ शिक्षक ठार

या आक्रमणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. येथून जवळच झालेल्या आणखी एका गोळीबारात २ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.

पाकमध्ये ५० हिंदूंचे धर्मांतर !

भारतात हिंदूंनी धर्मांतरितांची घरवापसी केली, म्हणजे त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले, तरी त्याला विरोध करणारे याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा बंद झाला पाहिजे ! –  भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

गोवा येथील शांघाय सहकार्य परिषद
जयशंकर यांनी भुट्टो यांच्याशी संवाद टाळला !  

भारत सर्वमान्‍य नेतृत्‍वाच्‍या दिशेने !

जी-२० नंतर ‘एस्.ओ.सी.’चे यशस्‍वी आयोजन करून भारताने जागतिक स्‍तरावर दबदबा वाढवणे हे कौतुकास्‍पद ! विशेष म्‍हणजे रशिया, चीन, उझबेकिस्‍तान, कझाकिस्‍तान, तुर्कीये यांच्‍या समवेत यंदा १२ वर्षांनंतर पाकिस्‍तानचे परराष्‍ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी या बैठकीसाठी येणार आहेत.

गोवा येथे शांघाय सहकार्य परिषदेला प्रारंभ

२ दिवसीय परिषदेत अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीन आणि रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली.