भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असते, तर त्यांची लोकसंख्या वाढली असती का ?
अर्थमंत्री सीतारामन् यांनी भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार होत असल्याचा आरोप फेटाळला !
रशियाकडून आम्हालाही स्वस्तात तेल घ्यायचे होते; पण त्यापूर्वीच आमचे सरकार पडले ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान
भारताप्रमाणे आम्हालाही रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करायचे होते; पण ते खरेदी करता आले नाही. त्याचे कारण आमचे सरकारच पडले, असे विधान पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले.
पाकमध्ये हिंदूंच्या विवाह संदर्भातील कायद्याला संमती
यामुळे आता हिंदूंना त्याच्या परंपरेनुसार विवाह करता येणार आहे. तसेच पाकच्या पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये हा कायदा अधिसूचित करण्यात येणार आहे.
पाकिस्तान जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई करणार !
जिहादी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्या पाकने अशा प्रकारची कारवाई करण्याला प्रारंभ करणे, याला विनोदच म्हणावा लागेल !
काश्मीरमध्ये ७० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
२ तस्करांना अटक
सज्जाद बडाना आणि जहीर तंच अशी त्यांची नावे आहेत.
(म्हणे) ‘कट्टर हिंदुत्वामुळे भारताचा सामाजिक ढाचा नष्ट होत आहे !’
हिना रब्बानी खार यांनी भारतातील हिंदुत्वाकडे लक्ष देण्याची नसती उठाठेव करण्यापेक्षा गेली ७५ वर्षे जिहादी वृत्तीमुळे संपूर्ण पाकच नष्ट होत चालला आहे, त्याकडे लक्ष दिले, तर त्यांचा देश काही काळ तरी तग धरील !
पाकच्या गावांमध्ये विनामूल्य शिधा वाटपात होत आहे जनतेची फसवणूक ! – गावकर्यांचा आरोप
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकमध्ये लोकांची अशीच फसवणूक होत राहिली, तर ते उद्रेक केल्याविना रहाणार नाहीत !
माझे आजोबा वर ७२ अप्सरांसमवेत व्यस्त असणार !
पाकिस्तानच्या प्रसिद्ध महिला पत्रकार आरजू काझमी त्यांनी टीकाकारांना फटकारले !