पाकिस्तानात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि बळजोरीने विवाह !

अन्य वेळी ‘हिंदु धर्मात महिलांवर अन्याय केला जातो’, असा टाहो फोडणार्‍या स्त्रीमुक्ती संघटना आणि पुरो(अधो)गामी पाकिस्तानातील हिंदु मुलींवरील अत्याचारांवर चकार शब्दही काढत नाहीत, हे जाणा !

दुर्बल हिंदू आणि धर्मांतर !

हिंदु मुलांमध्‍ये भिनवले जाणारे हिंदुद्वेषाचे विष रोखण्‍यासाठी धर्माचरण करणे आणि धर्मशिक्षण घेणे हाच पर्याय !

(म्हणे) ‘इंशाअल्लाह, हिंदुस्थान लवकरच इस्लामी प्रजासत्ताक बनणार !’ – पाकिस्तानी अभिनेत्री सेहेर शनवारी

येणार्‍या काळात पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून पुसले जाऊन अखंड भारत स्थापित होईल ! हीच भगवंताची वास्तविक इच्छा आहे, हे पाकने लक्षात ठेवावे !

पाकला धडा शिकवण्यासाठी आणखी १-२ ‘सर्जिकल स्ट्राइक’ करायला  हवेत ! – बनवारीलाल पुरोहित, पंजाबचे राज्यपाल

पाकिस्तान भारतात अमली पदार्थ पाठवत आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध थेट युद्ध लढू शकत नसल्यामुळे तो असे करत आहे. अशा पाकला धडा शिकवण्यासाठी भारताने आणखी १-२ सर्जिकल स्टाइक करायला हवेत.

भारताच्‍या सीमावर्ती राज्‍यांची भयावह स्‍थिती !

वर्ष १९४७ मध्‍ये भारताचे दोन भाग करून पाकिस्‍तानच्‍या जिना यांनी द्विराष्‍ट्र तत्त्व स्‍वीकारले होते. मग मात्र भारतालाच मागील ७५ वर्षांपासून ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’, असे का घोषित करावे ? वर्ष १९७२ मध्‍ये बांगलादेशाची निर्मिती झाली. इस्‍लामिक कट्टरतावाद्यांनी  बांगलादेशामध्‍ये भयंकर परिस्‍थिती निर्माण केली आहे. पूर्वी तेथे १५ टक्‍के हिंदू होते. आता त्‍यांची लोकसंख्‍या केवळ ८ टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहे.

‘ऑनलाईन’ खेळाच्या नावाखाली हिंदु मुलांचे धर्मांतर करण्याचे पाकिस्तानचे षड्यंत्र !

पाकला जन्माची अद्दल घडवल्यास भारतातील अर्ध्याहून अधिक समस्य आपोआप संपतील. पाकवर कारवाई करण्यासाठी भारत सरकार कधी पावले उचलणार ?

पंजाब येथे भारत-पाक सीमेवर सैनिकांनी पाडले पाकचे ड्रोन !

अमृतसर येथील अटारी सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाकमधून आलेले एक ड्रोन पाडले. या ड्रोनसमवेत पाठवण्यात आलेले २१ कोटी रुपयांचे हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा इम्रान खान पाकसाठी अधिक धोकादायक ! – पाकिस्तानचे संरक्षणमंत्री

इम्रान खान हे सर्वांत मोठे बंडखोर आहेत. ते आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत आणि ९ मे हा त्याचा सर्वांत मोठा पुरावा आहे.’’ इम्रान खान यांना झालेल्या अटकेनंतर पाकमध्ये मोठा हिंसाचार झाला होता.

भिवंडीत कॉलसेंटर चालवणारे आतंकवादी कह्यात

देशविघातक कारवाया करणार्‍या ‘एस्.एफ्.जे.’ या आतंकवादी संघटनेसाठी काम करणार्‍या टोळीचे भिवंडीतील कॉलसेंटर कर्णावती (अहमदाबाद) येथील सायबर सेलने उध्वस्त केले.

भारत उत्पादनात, तर पाकिस्तान मधुमेहाच्या आजारात जगात अव्वल !

पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार वजाहत खान यांनी ट्वीट करत ‘भारत उत्पादनाविषयी जगात प्रथम क्रमांकावर असतांना, पाकिस्तान मात्र मधुमेहाच्या आजाराच्या सूचीमध्ये जगात अव्वल आहे’, असे म्हटले आहे.