आतंकवादी हाफीज सईद याच्या मुलाचा निवडणुकीत पराभव !

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत आतंकवादी हाफीज सईद याचा मुलगा तल्हा सईद यालाही उमेदवारी देण्यात आली होती. तो लाहोरमधून पराभूत झाला आहे.

पाकिस्तानमध्येही महिलांच्या सुरक्षेसाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्याची आवश्यकता ! – पाकिस्तानी महिला

केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर भारतातही सर्व राज्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारख्याच मुख्यमंत्र्यांची आवश्यकता आहे, असेच जनता म्हणेल !

PAK ELECTIONS Terror Attack : पाकिस्तानात ८ फेब्रुवारी या दिवशी निवडणूक, ७ फेब्रुवारीला झालेल्या  आतंकवादी आक्रमणात १२ ठार !

केवळ जिहादी आतंकवादाची निर्यात करण्यात हतखंडा असणारा पाकिस्तान  ‘बनाना रिपब्लिक’ असल्याने तेथे लोकशाही पद्धतीने होणार्‍या निवडणुकांना काही अर्थ आहे का ?

Pakistan Army Chief : (म्हणे) ‘भारत पाकच्या भूमीत घुसून आमचे नागरिक मारत आहे !’ – पाकचे सैन्यप्रमुख

भारताच्या प्रत्येक आक्रमणाला उत्तर देऊ !

Pakistan President On Kashmir : (म्हणे) ‘भारताने काश्मीरवर बेकायदेशीररित्या नियंत्रण ठेवले आहे !’ – पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी

पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये गेल्या ७६ वर्षांपासून बलुची लोकांवर सैन्याद्वारे जे अत्याचार करत आहेत, हे जग पहात आहे. त्याकडे त्याने पहावे !

Terrorist Attack Pakistan Police : पाकिस्तानात पोलीस ठाण्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणात १० पोलीस ठार !

सार्वत्रिक निवडणुका अवघ्या ३ दिवसांवर आल्या असतांना घडली घटना !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे पाकला गोपनीय माहिती पुरवणार्‍या सुरक्षा अधिकार्‍याला अटक

अशांना तत्परतेने कठोर शिक्षा मिळाल्यास इतरांवर वचक बसेल !

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार !

हिंदी चित्रपटामध्ये पाकिस्तानी गायकाला गाण्याची संधी देणारे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक हे राष्ट्रघातकीच होत ! अशांच्या चित्रपटावर बहिष्कार घालणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमीचे राष्ट्रकर्तव्य होय !

Pakistan Ask Proof To Indian Navy : भारतीय नौदलाने वाचवले पाकिस्तानी खलाशांचे प्राण; पण पाकला हवा ‘पुरावा’ !

पाकिस्तानचा कृतघ्नपणा !

काश्मीरवर भारताचे बेकायदेशीर नियंत्रण ! – पाकचे परराष्ट्रमंत्री जलील अब्बास जिलानी (Pakistan On J & K)

जिहादी आतंकवादाचा जनक असलेल्या पाकला काश्मिरातील आतंकवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चालू असलेले भारताचे प्रयत्न अत्याचारच वाटणार !