Masood Azhar : ‘मसूद अझहरची माहिती दिल्यास कारवाई करू’ – पाकिस्तानची पोकळ भाषा पुन्हा एकदा चव्हाट्यावर
भारताने कितीही माहिती दिली, तरी पाक असे कधी करणार नाही, हाच आतापर्यंतचा इतिहास आहे. अशांना इस्रायलप्रमाणे कारवाई करून त्यांना ठार मारले पाहिजे !
भारताने कितीही माहिती दिली, तरी पाक असे कधी करणार नाही, हाच आतापर्यंतचा इतिहास आहे. अशांना इस्रायलप्रमाणे कारवाई करून त्यांना ठार मारले पाहिजे !
‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने जेव्हा पाकच्या रावळपिंडी येथील नूर खान वायूदल तळावर ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे डागली, त्या वेळी येणार्या या क्षेपणास्त्रांमध्ये अण्वस्त्रे आहेत कि नाहीत ?, हे ओळखण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडे केवळ ३० ते ४५ सेकंदांचा वेळ होता.
चीन पाकला सर्व प्रकारचे साहाय्य करतो, हे जगजाहीर असल्याने भारताने चीनशी दोन हात करण्यासाठी सिद्ध व्हावे !
‘ऑपरेशन सिंदूर’ची गुप्त माहिती उघड होणे, हे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा डागाळण्याचे रचलेले षड्यंत्रच होय !
पाकिस्तान आता अनेक जागतिक सूत्रांवर भारतविरोधी पावले उचलू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तान चीनसमवेत काम करत आहे.
इंडोनेशियातील भारतीय दूतावासातील सैन्याधिकार्याचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार धडाडीचे निर्णय घेत आहे. पाककडून आतंकवादी आक्रमण झाले, तर तो एक युद्धाचा भाग समजला जाणार आहे.
काश्मीर आणि एकूणच भारतातील आतंकवाद नष्ट करण्यासाठी या तळांवरून प्रशिक्षण घेतलेले आतंकवादी भारतात घुसून कारवाया करण्यापूर्वीच भारताने या तळांना पुन्हा उद्ध्वस्त केले पाहिजे.
पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’चीही पुरवली होती गोपनीय माहिती ! अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून भर चौकात फाशी देणेच योग्य शिक्षा ठरेल !
आमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही या गोष्टींविरुद्ध लढत राहू, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाक आणि चीन यांना सुनावले.