केवळ आसाममधीलच नव्हे, तर देशातील घुसखोरांची समस्या कशी सोडवणार ?
नागरिकत्व कायद्यातील कलम ‘६ अ’च्या वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न !
नागरिकत्व कायद्यातील कलम ‘६ अ’च्या वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न !
धर्मांध मुसलमानांच्या लव्ह जिहादवरून समाजाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा हा खटाटोप आहे, हे कुणीही सांगेल !
मुलीची आई आणि तिची दुसरी मुलगी यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न
काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा कितीही द्वेष केला, तरी त्यांचे महत्त्व जराही अल्प होणार नाही.
आम्ल फेकण्याच्या पूर्वी त्याने मुलीला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली होती. मुलीने याला नकार दिल्यावर प्रेम सिंह याने तिच्यावर आम्ल फेकले.
हे निरीक्षक या राज्यांतील भाजपच्या आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्री निवडतील.
मिझोराममधील ४० जागांवर झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने २७ जागा जिंकल्या. त्यांच्या या पक्षाची ४ वर्षांपूर्वीच स्थापना झाली आहे.
अशांवर केवळ गुन्हा नोंदवून थांबू नये, तर त्यांना तात्काळ कारागृहात डांबावे !
नागरिकांना तापदायक ठरणार्या घटना न दिसणारे आणि त्या न रोखणारे निद्रिस्त प्रशासन !
राज्यात मागील ४ आर्थिक वर्षांत १ सहस्र ५९९ कोटी ४२ लाख रुपयांचा ‘वस्तू आणि सेवा कर’ (‘जी.एस्.टी.’) बुडवल्याचे उघडकीस आले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.