बांगलादेशातून अवैधरित्या नागरिकांना मुंबईत आणणारा बांगलादेशी घुसखोर अटकेत !
स्वतः घुसखोरी करून अन्य नागरिकांनाही घुसखोरी करण्यासाठी साहाय्य करणार्या धर्मांध बांगलादेशी घुसखोरांना सरकारने भारतातून हाकलून द्यायला हवे !
स्वतः घुसखोरी करून अन्य नागरिकांनाही घुसखोरी करण्यासाठी साहाय्य करणार्या धर्मांध बांगलादेशी घुसखोरांना सरकारने भारतातून हाकलून द्यायला हवे !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ९ डिसेंबरला महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील ४४ ठिकाणी धाडी घातल्या. यात महाराष्ट्रात ४३ ठिकाणी घातलेल्या धाडींचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुणे १, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर १ आणि भाईंदर १ अशा ठिकाणांचा समावेश आहे.
हिंदूंना ठार करण्याची विधाने करणार्या ओवैसीला थेट विरोध करणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह एकमेव आहेत. ‘अन्य जन्महिंदु आमदारांना ओवैसी यांच्याकडून शपथ घेणे चालणार का ?’, याचे उत्तर त्यांनी हिंदूंना द्यायला हवे !
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘बिहारची धर्मनिरपेक्षता शरियाकडे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
देशभरातील ६४ लाख गुंतवणूकदारांची ५ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक करणार्या समृद्ध जीवन घोटाळ्यातील पसार आरोपी रामलिंग हिंगे याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सातारा रस्ता परिसरात अटक केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी धोरण, नौदल सामर्थ्य आणि मराठा साम्राज्य यांवर हे पुस्तक आधारित आहे.
भारतातही ‘लिव्ह-इन’ संबंधांसारखी सामाजिक दुष्प्रवृत्ती वाढत आहे आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. कुटुंबांमध्ये वाद होत आहेत.
‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’ अशीच व्याख्या आता केली जात आहे, हेच या घटनेतून पुन्हा लक्षात येते !
माननीय सर्वोच्च न्यायालयाने यासह तरुण पिढीत नैतिक मूल्यांचे संवर्धन होण्यासाठीही समाजाचे दिशादर्शन करावे, असे जनतेला वाटते !
तृणमूल काँग्रेसमध्ये धर्मांध, जनताद्रोही आणि भ्रष्ट राजकारण्यांचा भरणा आहे, हे वेळोवेळी समोर आले आहे. असा पक्ष हा लोकशाहीला लागलेला कलंक होय !