अफगाणिस्तानमध्ये मशिदीत बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देतांना झालेल्या स्फोटात ३० तालिबानी ठार

अफगाणिस्तान इस्लामी देश असून तेथे मुसलमान बहुसंख्य आहेत. तेथे अशा घटना घडतात आणि जगातील एकही इस्लामी संघटना किंवा अन्य इस्लामी देश याविरोधात तोंड उघडत नाहीत, मुल्ला मौलवी फतवा काढतांना कधी दिसत नाहीत !

‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण !

प्रेम करायला विरोध नसतोच; परंतु त्याच्या नावाखाली पसरणारी अनैतिकता, अश्‍लीलता, सामाजिक भान नसणे, पाश्‍चात्त्य (कु)संस्कृतीचा विनाकारण उदो उदो या सार्‍या गोष्टी युवा पिढीसह समाजाला अधोगतीकडे नेणार्‍या निःसंशय आहेत.

मशिदी मुसलमान आणि चर्च ख्रिस्ती चालवतात; मग हिंदूंना मंदिरे चालवण्याचा अधिकार का नाही ? – केरळचे भाजप अध्यक्ष के. सुरेंद्रन्

बहुसंख्य समुदायावर लादलेली धर्मनिरपेक्षता इतर धर्मांसाठी नाही. मार्क्सवादी आणि काँग्रेस चे नेते मानसिक संतुलन गमावल्यासारखे वागत आहेत.

(म्हणे) ‘भाजप सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित !’ – आम आदमी पक्षाची रिंकू शर्मा यांच्या हत्येवरून टीका

देहलीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. राजधानीत समाजविघातक कारवाया करणारे रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी घुसखोर अवैधपणे रहात असून त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. याविषयी आपवाले कधील ‘ब्र’ही काढत नाहीत !

इस्लाम हा आतंकवादी आणि ढोंगी धर्म ! – कुवेतची गायिका इब्तिसाम हामिद

इब्तिसाम हामिद यांनी इस्लामचा त्याग करून स्वीकारला ज्यू धर्म !

सज्ञानी तरुण आणि तरुणी सहमतीने विवाह करत असतील, तर पोलीस त्यांची चौकशी करू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

सज्ञानी असतांनाही फूस लावून जर कुणी बलपूर्वक विवाह करण्यासाठी दबाव टाकत असेल किंवा विवाह करत असेल, तर अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असा आदेशही न्यायालयाने द्यावा, असे जनतेला वाटते !

काँग्रेसींचे धर्मांधप्रेम जाणा !

मी श्रीराममंदिरासाठी पैसे दिल्याचे वृत्त रा.स्व. संघाने पसरवले आहे. या वृत्तामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची क्षमा मागतो, असे विधान केरळमधील काँग्रेसचे आमदार एल्धोस कुन्नाप्ली यांनी केले.

केरळच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशाकडून पत्नीला तोंडी तलाक

कमाल पाशा यांनी धमकी दिली होती, ‘जर तू तलाक देण्यास नकार दिला, तर याचे परिणाम फार वाईट होतील.’

देहलीमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांची धर्मांधांकडून निर्घृण हत्या !

हिंदूंनो, देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याविना हिंदूंचे आणि हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील व्हा !

(म्हणे) ‘मुसलमानांना ‘परके’ करण्याचा संघटित प्रयत्न होत आहे ! – माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा आरोप

स्वातंत्र्यापासूनच्या ७४ वर्षांत सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा या देशात मुसलमानांनाच अधिक मिळाल्या आहेत.