पी.एफ्.आय.कडून वर्ष १९२१ मध्ये मलाबार येथील हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ !

हिंदूबहुल देशात हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ केली जाणे हे हिंदूंना लज्जास्पद ! यातून पुढेही हिंदूंचा नरसंहार होऊ शकतो, हेच पी.एफ्.आय.कडून दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आतातरी केंद्र सरकार पी.एफ्.आय.वर बंदी घालणार का ?

केरळमध्ये हिंदू आणि ख्रिस्ती मुलींना ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्यात आले ! – ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन्

‘देशात ‘लव्ह जिहाद’ नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही’, असे म्हणणारे आता तरी लव्ह जिहाद असल्याचे स्वीकारतील का ?

हिंदूच्या विवाहाच्या भोजनासाठी थुंकी लावून तंदुरी रोट्या बनवणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदूंच्या विवाहामध्ये आणि तेही कोरोनाच्या काळात जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या कृतीविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या ! अशा विकृतांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा दिली पाहिजे !

राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी मुसलमानांनी उपस्थित रहाण्यासाठी इमामाकडून फतवा !

काँग्रेससाठी अशा प्रकारचे किती फतवे काढण्यात आले, तरी आता काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे !

धर्मनिरपेक्ष धर्मांधांचे काँग्रेसप्रेम जाणा !

मकराना (राजस्थान) येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या किसान महापंचायतमध्ये होणार्‍या भाषणासाठी मोठ्या संख्येने मुसलमानांनी उपस्थित रहावे, असा फतवा येथील सुन्नी जामा मशिदीचे इमाम समसुद्दीन कादरी यांनी शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी काढला होता.

हावडा (बंगाल) येथे श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या धर्मांधाला अटक

मशीद किंवा चर्च यांमध्ये तोडफोडीची घटना घडली असती, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि या घटनेतून हिंदूंना ‘तालिबानी’, ‘भगवे आतंकवादी’ ठरवण्यात आले असते; आता मात्र ‘सारे’ शांत आहेत !

फ्रान्स सरकारने संसदेत संमत केले धर्मांधांवर नियंत्रण ठेवणारे विधेयक !

आतापर्यंत भारत ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी निष्क्रीयच राहिला आहे ! फ्रान्स धर्मनिरपेक्षतेचे पालन होण्यासाठी कायदा करत आहे, हे भारताने आणि भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी लक्षात घ्यावे !

हिंदूंच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट रचणार्‍या पी.एफ्.आय.च्या दोघा आतंकवाद्यांना अटक

मागील अनेक घटनांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जिहाद्यांनी अनेक समाजविघातक कारवाया केल्याचे उघड झाले असतांना केंद्र सरकारने अद्याप तिच्यावर बंदी न घालणे हिंदूंना अपेक्षित नाही !

उघूर नंतर आता उत्सुल मुसलमानांवर नियंत्रण ठेवण्याचा चीनचा प्रयत्न

चीनने त्याच्या देशातील मुसलमानांवर कितीही नियंत्रण ठेवले, अत्याचार केले, तरी जगातील एकही इस्लामी देश आणि त्यांची संघटना तोंड उघडणार नाही; मात्र भारतात मुसलमानंवरील खोट्या आक्रमणाच्या नावावरूनही हे देश थयथयाट करतील !

तमिळनाडूतील इस्लामी संघटनांची मारवाडी समाजाला तमिळनाडू सोडून जाण्याची धमकी

हिंदूंमधील एकेका समाजाला लक्ष्य करण्याचा धर्मांधांचा हा नवीन कट आहे ! त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध केला पाहिजे आणि अशा संघटनांवर कारवाई करण्यास राज्य आणि केंद्र सरकारला भाग पाडले पाहिजे !