म्यानमारमध्ये दोन तमिळ तरुणांची गोळ्या झाडून हत्या
मणीपूर राज्यातील मोरेह शहरातून म्यानमार देशातील तामू शहरामध्ये गेलेल्या पी. मोह आणि एम्. अय्यरनार या दोन तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.
मणीपूर राज्यातील मोरेह शहरातून म्यानमार देशातील तामू शहरामध्ये गेलेल्या पी. मोह आणि एम्. अय्यरनार या दोन तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.
येथील उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी इरफान शेख आणि त्याचे ३ साथीदार यांनी एका हिंदु महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने इरफान याला कारावासाची शिक्षा ठोठावली होती.
येथील चिचोंडी औद्योगिक परिसरात ५ जुलै या दिवशी मुसलमानांचे धर्मगुरु सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (वय ३५ वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर घटनास्थळावरून ४ अज्ञात संशयितांनी चारचाकीतून पलायन केले.
बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत असतांना भारत सरकार आणि भारतातील हिंदूंच्या संघटना काहीही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !
दिवसाढवळ्या अशा प्रकारची हत्या होण्याची घटना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी आहे !
आरोपी कारागृहात भ्रमणभाषवर बोलत असल्याचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर आता कारागृह प्रशासन ‘आरोपीकडे कारागृहात भ्रमणभाष कसा आला ?’ याचा शोध घेत आहे !
या प्रकरणी भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सिंह जाधव यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
२८ जून या दिवशी रामसुख नावाच्या व्यक्तीची पत्नी आणि २१ वर्षांची मुलगी यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी इरफान, सदान आणि शाहबाज यांना अटक केली. इरफान याला अटक करतांना त्याने पोलिसांवर गोळीबार केला.
हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यापर्यंत जाणारी धर्मांधांची मजल मोडून काढण्यासाठी नवे सरकार पावले उचलेल, ही अपेक्षा !
हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आणि अभिवचन रजेवर (फर्लोवर) बाहेर पडलेला बंदीवान रवि म्हेत्रे फरार झाला आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाकडून धारावी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.