आक्षेपार्ह ‘पोस्ट’ काढून टाकली, तरी गुन्हा रहित होणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

जफर अली याने प्रसारित केलेल्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘पोस्ट’चे प्रकरण ! साम्यवादी, पुरोगामी, चित्रपट व्यावसायिक आदी समाजमाध्यमांवर सातत्याने हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे संदेश प्रसारित करत असतात. हिंदू त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करू शकतात ! – संपादक  मुंबई – समाज माध्यमांवर कुठल्याही धर्माविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे … Read more

(म्हणे) ‘अनेक लोकांनी माझ्या मताशी सहमती दर्शवली आहे !’ – जावेद अख्तर, गीतकार

नसानसांत हिंदुद्वेष भिनलेल्या जावेद अख्तर यांना समर्थन देणारे त्यांच्याच मानसिकतेचे आहेत, हे सांगायला वेगळ्या आरशाची आवश्यकता नाही !

वांद्रे-कुर्ला या भागात बांधण्यात येत असलेला उड्डाणपूल कोसळला, १४ कामगार घायाळ

उड्डाणपूल पूर्ण बांधून झाल्यावर किंवा आता गर्दीच्या वेळी कोसळला असता, तर किती जीवितहानी झाली असती, याची कल्पनाच करता येणार नाही ! काही वर्षांपूर्वी घाटकोपर येथे मेट्रोसाठी बांधण्यात येणारा पूलही कोसळला होता.

तिरुमला तिरुपती देवस्थान न्यासाच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संवाद साधून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आहे.

साकीनाका घटनेतील आरोपीला लवकर फाशी द्या ! – भाजप महिला शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील वाढते निर्घृण अत्याचार, गुन्हेगारांचे वाढते मनोबल, तसेच महिलांच्या मनातील वाढती असुरक्षितता याविषयी मुंबई भाजपच्या महिलांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची  भेट घेतली.

परिवहनमंत्री अनिल परब भाजपचे सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रुहानीचा दावा करणार !

सोमय्या यांनी परब यांच्यावर दापोली येथे बेकायदा उपाहारगृह बांधणे, परिवहन विभागात स्थानांतराचे ‘रॅकेट’ चालवणे असे गंभीर आरोप केले होते.

आतंकवादी जान महंमद शेख याचे २० वर्षांपासून दाऊदशी संबंध होते, तसेच आमचे त्याच्यावर लक्ष होते ! – विनीत अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक, आतंकवादविरोधी पथक

पोलीस अधिकार्‍यांनी नुसती अशी माहिती देऊन काय उपयोग ? एवढी वर्षे एक आतंकवादी दाऊदशी संबंध ठेऊन मुंबईत रहात आहे, तर तेव्हाच कारवाई का केली नाही ? ‘आमचे त्याच्यावर लक्ष होते’ या म्हणण्याला काय अर्थ आहे ?

राजकीय लढायांसाठी न्यायालयाचा वापर करता कामा नये !

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावले.

महिलांविषयी राज्य सरकार पूर्णपणे असंवेदनशील ! – राष्ट्रीय महिला आयोग

साकीनाका येथील बलात्कार प्रकरणानंतर त्यांनी पथकासह पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.

राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडे दिले दायित्व !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर या दिवशी संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला होता, तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपिठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडे सोपवण्याची सूचना केली होती.