मुंबई – धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. १६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विषयावर ६ जून या दिवशी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यात सुमारे १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यात आले आहेत. राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य !
धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य !
नूतन लेख
- (म्हणे) ‘काँग्रेसची सत्ता आल्यावर श्रीराममंदिराचे शुद्धीकरण करू !’ – नाना पटोले
- अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी यांचे राज्य परिवहन मंडळाच्या बँकेतील संचालकपद रहित
- मुंबईत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रोकड आणि अवैध मद्य जप्त !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दिवा आणि मुंब्रा येथील काही भागांत ८ घंटे पाणी बंद रहाणार; इ.व्ही.एम्. जिथे ठेवली आहेत, तिथे कडक पहारा !…
- विधान परिषदेच्या ४ मतदारसंघाच्या निवडणुका घोषित : १० जूनला मतदान, तर १३ जूनला मतमोजणी !
- Kerala Fake Aadhaar card:केरळमध्ये बनावट आधारकार्डच्या जोरावर ५० सहस्र घुसखोरांचे वास्तव्य !