नवीन अभ्यासक्रम वर्ष २०२५ पासून लागू करणार !
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन अभ्यासक्रम वर्ष २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याची सिद्धता करणार्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन अभ्यासक्रम वर्ष २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याची सिद्धता करणार्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.
‘कट प्रॅक्टिस’मुळे अंतिमतः रुग्णाच्या, म्हणजेच ग्राहकाच्या खिशावर ताण येतो. रुग्णांचे हितसंबंध जपले जात नाहीत. सर्वोच्च न्यायालयानेही नुकत्याच दिलेल्या निर्णयात ही भूमिका अत्यंत स्पष्टपणे घेतली आहे.
सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परीक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसातून ५ वेळा वाजणार्या मशिदींवरील भोंग्यांमुळे, तसेच अन्य काही लोकांकडून होणार्या ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
एकनाथ शिंदे नव्याने निवडून आले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना होता. त्यांनी शिंदे यांना अनुमती दिली नसतांना राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ कशी दिली ?
‘एम्.आय.एम्.’ (मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्लमीन) या पक्षाकडून नवी मुंबईमध्ये २५ फेब्रुवारी, तर मुंबईमध्ये २६ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती या खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
ठाणे, नाशिक पाठोपाठ पुन्हा ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाणे येथे संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना ठाणे शहर महिला संघटक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुन्हा नोंद केला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक, संस्कृत प्राध्यापक, संस्कृत भाषेसाठी काम करणारे कार्यकर्ते यांना ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार प्रदान केला जातो. मागील १० वर्षांत या पुरस्काराच्या रकमेत १ रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही.
बालकांच्या आरोग्याशी खेळण्यापेक्षा वैध मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करावेत !
या कर्मचार्यांना स्थानांतराच्या ठिकाणी तात्काळ उपस्थित होणे बंधनकारक आहे. कर्मचार्यांनी अनधिकृत सुट्टीवर जाऊ नये, अन्यथा त्यांची अनुपस्थिती ही अनधिकृत अनुपस्थिती समजण्यात येऊन विनावेतन आणि विनाभत्ते करण्यात येईल…
यामध्ये १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असे साहित्य दिले जाणार आहे. गुढीपाडव्यापासून पुढील १ मास कालावधीसाठी १०० रुपये प्रतिसंच शिधा देण्यात येणार आहे.